आज देखील राज्यातील राजकारणासाठी महत्त्वाचा दिवस आहे. शनिवारी पहाटे पासून महाराष्ट्रातील राजकारणाला एक अनाकलिय वळणं मिळालं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना बहुमत सिद्ध करण्यासाठी ३० नोव्हेंबर पर्यंतचा कालवधी देण्यात आले आहे. रविवारी सुप्रीम कोर्टात महाराष्ट्रातील सत्ताकोंडीवर सुनावणी झाली.
हे गोवा नाही, महाराष्ट्र आहे; महाराष्ट्र काहीही खपवून घेणार नाही – शरद पवार
written By My Mahanagar Team
Maharashtra
राज्यातील राजकारणासाठी आजचा दिवस देखील महत्त्वाचा आहे. सुप्रीम कोर्टात आज पुन्हा एकदा सुनावणी होणार आहे.
संबंधित लेख
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -