राखो ‘बाजी’ की लाज!

-रणजितसिंह राजपूत मराठेशाहीला साम्राज्यवादाची चव दाखवणारा पहिलाच सेनापती थोरले बाजीराव पेशवे यांची समाधी असलेलं रावेरखेडी एक अत्यंत दुर्गम खेडं. महाराष्ट्र-मध्य प्रदेशच्या सीमेवर खरगोन जिल्ह्यात असलेल्या या ठिकाणी बैलगाडीही जाणार नाही अशा कठीण रस्त्यावरून जावं लागतं. अशा दुर्गम ठिकाणी पोहचल्यावर बाजीरावांच्या...

इराणचे ब्रेड…

-मंजूषा देशपांडे अनेक कथा-कादंबर्‍यांमध्ये वाचून मला इराण्याच्या हॉटेलमध्ये मिळणारा विशेष चहा, ब्रून आणि बन मस्का हे माहीत होते. मी कधी त्याची चव मात्र घेतलेली नव्हती. बर्‍याच वर्षांपूर्वी मी एकदा मुंबईला गेले होते. त्यावेळी माझ्या एका स्नेह्यांच्या कृपेने मला दक्षिण...

विलुप्त सरस्वतीचा टाहो!

-संजीव आहिरे भारतीय नद्यांच्या शृंखलेत आज आपण अशा नदीची चर्चा करणार आहोत जी एक पौराणिक आणि वेदांमध्ये चर्चित नदी होती. ती एक अशी नदी होती जी सदैव सुजला होती आणि तिच्या किनार्‍यावर प्रचुर अन्नाची उत्पत्ती होत होती. हिमाचल प्रदेशातील सिरमौर...

माहितीचे रूपांतर ज्ञानात व्हायला हवे! 

-संदीप वाकचौरे शिक्षण नेमके कशासाठी दिले जाते, असा प्रश्न विचारला गेला तर बरीच उत्तरे मिळतील. शिक्षणाचा मूलभूत अर्थच गेल्या काही वर्षांत बदलत चालला आहे. कधीकाळी शिक्षणातून माणूस घडवणे, मूल्यांची पेरणी करणे, जागतिक नागरिक घडवणे अपेक्षित आहे, असे म्हटले जात होते....
- Advertisement -

निरभ्र आकाशातील उल्कानृत्य!

-सुजाता बाबर आताचा मौसम हा खास आकाशप्रेमींचा असतो. याचे मुख्य कारण म्हणजे या दिवसात आकाश निरभ्र असते आणि दुसरे कारण म्हणजे या काळात रात्री आकाशदर्शन केले तर अतिशय सुंदर अशा प्रकाश शलाका किंवा फायर बॉल्स दिसतात. हे एक देखणे...

डेटिंग अ‍ॅप्सवरून सेक्सटॉर्शन!

-प्रा. योगेश हांडगे डेटिंग अ‍ॅप्सच्या वापरामुळे आयुष्याचा जोडीदार शोधणे आता फार सोपे झाले आहे. त्यामुळे अनेक जण या अ‍ॅप्सचा नवीन जोडीदार, पार्टनर शोधण्यासाठी वापर करीत असतात. देशात डेटिंग साईट्स आणि डेटिंग अ‍ॅप्सची लोकप्रियता गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणात वाढली...

करदात्यांनी मतदाते बनायला हवे!

-राम डावरे सध्या तुम्ही सकाळी जॉगिंग ट्रॅकवर जा किंवा कॉलेज कट्यावर जा, फेसबुकवर जा किंवा कुठल्याही व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर जा, सगळीकडे एकच चर्चा आहे ती येणार्‍या लोकसभेच्या निवडणुकीची. कुठला पक्ष चांगला व कुठला वाईट आणि कुठला नेता चांगला आणि कुठला...

लोकसंख्यावाढीचे सोयर ना सुतक!

-जगन घाणेकर मुंबईत नोकरीनिमित्त प्रतिदिन लोकल रेल्वेचा प्रवास करावा लागतो. काही वर्षांपूर्वी एप्रिल मे महिना आला की लोकल गाड्यांची गर्दी बरीचशी कमी झालेली असे. कारण मुंबईतला चाकरमानी आंबे-फणस खाण्यासाठी कोकणात आपल्या गावी गेलेला असे. आज मात्र स्थिती बदलली आहे. सुट्ट्यांचे...
- Advertisement -