ताज्या घडामोडी

ताज्या घडामोडी

Lok Sabha 2024 : राज्यातील अनेक मतदान केंद्रातील EVM मध्ये बिघाड; 39 बॅलेट मशीन तर 16 कंट्रोल युनिट बदलले

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान सुरू आहे. राज्यातील 8 मतदारसंघात मतदानप्रक्रिया सुरू आहे. मात्र मतदानप्रक्रिया सुरू...

Lok Sabha 2024 : विकासाच्या मुद्द्यांमुळे लोकांनी मला स्वीकारलं; परदेशातून माझ्या मतदारसंघात मतदान – महादेव जानकर

परभणी : मी विकासाच्या मुद्द्यांवर प्रचार केल्यामुळे लोकांनी मला स्वीकारलं. विकासाच्या मुद्दे सोडून कधीच प्रचार केला नाही. त्यामुळे...

Lok Sabha 2024 : मतदानानंतर प्रकाश आंबेडकरांची इथेनॉलवरून विरोधकांवर टीका; म्हणाले, हा VBA चा विजय

आकोला : लोकसभेच्या आकोला लोकसभा मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर लोकसभा निवडणूक लढवत आहेत. नुकताच प्रकाश...

Lok Sabha 2024 : पंतप्रधान मोदींना तिसऱ्यांदा देशाच्या राज्यगादीवर बसवण्यासाठी विक्रमी मतदान करा – संतोष बांगर

हिंगोली : शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांनी मतदानाचा हक्क बजावला. हिगोलीतील दीप मंगळवारा मतदान केंद्रावर संतोष बांगर यांनी...

Lok Sabha Election 2024 Phase 2 : लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्यात देशातील 13 राज्यातील 88 जागांवर मतदान

मुंबई : लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झाली असून, देशभरातील 13 राज्यातील 88 जागांवर आज (26 एप्रिल) मतदान...

Mumbai Weather: अवकाळी पावसानंतर मुंबईकरांची आजची सकाळ दाट धुक्याच्या चादरीत

अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे मुंबईसह राज्यातील काही ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली. यामुळे ऐनवेळी हिवाळ्यात पावसाने हजेरी लावल्यामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ...

भिवंडीत गौतम कम्पाऊंड परिसरातील एका कारखान्याला भीषण आग

भिवंडी शहरातील गौतम कम्पाऊंड परिसरातील एका कारखान्याला भीषण आग लागली आहे. यामुळे कारखान्यातील केमिकल भरलेल्या ड्रमचे स्फोट होत आहेत. संपूर्ण कारखाना जळून खाक झाला...

फडणवीसांना नाही तर चंद्रकांत पाटलांनाच मुख्यमंत्रीपदाची घाई, जयंत पाटलांचा खोचक टोला

राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस पुणे दौऱ्यावर असून ते विकासकामांचे उद्घाटन करत आहेत. या कार्यक्रमादरम्यान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदावरुन...

नाशिक महापालिकेचे माजी आयुक्त भास्कर सानप यांचं निधन

नाशिक महानगरपालिकेचे माजी आयुक्त भास्कर सानप यांचं शनिवारी (दि. ४) अल्पशः आजाराने निधन झालं. निवृत्तीनंतर ते औरंगाबाद शहरात स्थायिक झाले होते. रविवारी (दि.५) सकाळी...

railway privatisation: रेल्वे खासगीकरणावर रेल्वे मंत्र्यांचे मोठं वक्तव्य, म्हणाले १०० टक्के खासगीकरण….

केंद्र सरकार देशातील रेल्वेचे खासगीकरण करणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. केंद्र सरकारने अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी कंपन्या खासगीकरणासाठी काढल्या आहेत. यामध्ये रेल्वेचाही समावेश असल्याच्या चर्चा...

‘त्या’ दुर्दैवी घटनेचे भाजपकडून घाणेरडे राजकारण : यशवंत जाधव

वरळी येथील गॅस सिलिंडर स्फोटाची दुर्घटना व त्यानंतर नायर रुग्णालयात त्यांना उपचार देण्यात झालेला हलगर्जीपणा, जखमी लहान मुलाचा मृत्यू हे दुर्दैवी आहे. मृतांच्या कुटुंबियांच्या...

Live Update: ओमिक्रॉन बाधित रुग्णाची प्रकृती स्थिर – राजेश टोपे

राज्यात पुन्हा लॉकडाऊनची गरज नाही मात्र नागरिकांनी काळजी घ्यावी असे वक्तव्य राजेश टोपे यांनी केलं आहे. ओमिक्रॉनची लागण झालेल्या रुग्णाने कोरोनाची लस घेतली नव्हती, २४...

नोव्हेंबरमध्ये २६ हजार बेरोजगारांना रोजगार, कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांची माहिती

कोरोनाच्या संकटामुळे बेरोजगारीची समस्या निर्माण झाली असताना कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांद्वारे राज्यात विविध कंपन्या, कॉर्पोरेट संस्था, उद्योग...

Omicron variant: राज्यात ओमिक्रॉनचा शिरकाव, कल्याण-डोंबिवलीनंतर पुण्यामध्ये आढळला व्हेरियंटचा पहिला रूग्ण

संपूर्ण जगभरात आता कोरोनाच्या नव्या व्हेरियंटने हातपाय पसरायला सुरूवात केली आहे. भारतात ओमिक्रॉनचे तीन रूग्ण आढळल्यानंतर आता राज्यात सुद्धा ओमिक्रॉन व्हेरियंटने शिरकाव केला आहे....

Omicron variant: राज्यात पहिल्या ओमिक्रॉन रुग्णाची नोंद, लॉकडाऊनबाबत राजेश टोपेंचे महत्त्वाचे वक्तव्य

जगभरात कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरियंटने धुमाकूळ घातला आहे. आता देशात कर्नाटक, गुजरात आणि महाराष्ट्रातही या व्हेरियंटने शिरकाव केला आहे. महाराष्ट्रात डोंबिवलीमध्ये ओमिक्रॉनबाधित रुग्णाची नोंद झाली...

अखेर रायगडावरील हेलिपॅड रद्द, शिवप्रेमींच्या तीव्र विरोधाचा परिणाम

रायगडावरील होळीच्या माळावर राष्ट्रपतींचे हेलिकॉप्टर उतरवण्याला वाढत्या विरोधाची दखल घेत होळीच्या माळावर हेलिपॅड रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राष्ट्रपतींना आता गडावर रोपवेने पोहोचवले...

कुष्ठरोग पीडित दिव्यांगांना दरमहा २५०० रुपये आर्थिक साहाय्य

मुंबईतील कुष्ठरोग पिडीत दिव्यांगांना मुंबई महापालिकेतर्फे दरमहा देण्यात येणाऱ्या १ हजार रुपयांच्या आर्थिक मुदतीत १ हजार ५०० रुपयांची वाढ करून २ हजार ५०० रुपये...
- Advertisement -