संपादकीय

संपादकीय

प्रपंचाच्या आसक्तीने दुःख निर्माण होते

गूढ शोधून काढण्याकडे मनुष्याची नेहमी प्रवृत्ती असते. कोकणामध्ये पाण्याचे झरे आढळतात. ते कुठून येतात हे कळत नाही. म्हणजे, केवळ दृश्यामध्ये असणार्‍या गोष्टींचेदेखील मूळ आपल्याला...

शेतकर्‍यावर पावसाचे संकट

राजानं मारलं तर अन् पावसानं झोडपलं तर सांगायचं कुणाला, अशी अवस्था सध्या महाराष्ट्रातील शेतकर्‍याची झाली आहे. जूनमध्ये दडी मारलेल्या पावसाने जुलै महिन्यात बहुतांश भागाला...

भगवंताच्या अनुसंधानात वेळ घालवावा

गोंदवलेकर महाराज म्हणतात, आपल्या जीवनामधली प्रत्येक क्रिया ही रामाच्याकरिता व्हावी. आपले जगणे देखील त्याच्या सेवेसाठी असावे. किंबहुना, लहान मुलाला जशी आई, मोठ्या मुलाला जसा...

प्रसिद्ध संख्याशास्त्रज्ञ डॉ. पांडुरंग सुखात्मे

डॉ. पांडुरंग वासुदेव सुखात्मे हे प्रसिद्ध संख्याशास्त्रज्ञ होते. त्यांना १९७१ मध्ये भारतभूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. ‘इंडियन अ‍ॅग्रिकल्चरल स्टॅटिस्टिक्स रिसर्च इन्स्टिट्यूट’ या संस्थेच्या...
- Advertisement -

गोंधळलेली शिवसेना, संभ्रमात शिवसैनिक!

खणखणणारे मोबाईल, ताटकळणारे पाय आणि मातोश्री...अशीच काहीशी अवस्था २० वर्षांपासून मातोश्रीवर होती. नव्यानेच २००२ साली जानेवारीत शिवसेनेचे कार्यकारी अध्यक्ष झालेल्या उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली...

शिवसेनामुक्त महाराष्ट्र हाच अजेंडा

महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठीच एकनाथ शिंदेंमार्फत शिवसेनेत बंड घडवून आणलं गेलं. त्यासाठी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रेरणा असल्याचा गौप्यस्फोट करत उपमुख्यमंत्री देवेंद्र...

विख्यात नाटककार जॉर्ज बर्नार्ड शॉ

जॉर्ज बर्नार्ड शॉ हे विख्यात ब्रिटिश नाटककार, समीक्षक, पत्रकार आणि समाजवादाचे खंदे प्रचारक होते. त्यांचा जन्म २६ जुलै १८५६ रोजी आयर्लंडमधील डब्लिनमध्ये झाला. शॉ...

मनावर दगड किती दिवस ठेवणार?

भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ता शिबीर नुकतेच पनवेल येथे संपन्न झाले आणि यावेळी भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे भाषणाच्या ओघात बोलून गेले की, एकनाथ...
- Advertisement -

परमार्थासाठी साधनांचा पाया आवश्यक

कोणतीही इमारत बांधत असताना अगोदर तिचा पाया जसा घालावा लागतो, त्याप्रमाणे परमार्थ साधण्यासाठी अगोदर साधनांचा पाया घालावा लागतो. शास्त्राने चार प्रकारचे साधन सांगितले आहे....

आशयघन काव्याचे जनक वसंत बापट

बापट वसंत हे सुप्रसिद्ध मराठी कवी, वक्ते, कलावंत होते. त्यांचा जन्म 25 जुलै 1922 रोजी सातारा जिल्ह्यातील कराड याठिकाणी झाला. पुण्याच्या स.प. महाविद्यालयातून एम.ए.(१९४८)....

प्रापंचिक वस्तूंपासून समाधान मिळत नाही

संकल्प ही फार मोठी शक्ती आहे. इच्छा जर खरोखर अती प्रबळ झाली, तर ती वस्तूला आपल्याकडे खेचून घेतल्याशिवाय राहणार नाही. तसेच, भगवंताच्या प्राप्तीसाठी प्रबळ...

रस्त्यावर खड्डे तर असायलाच हवेत…!

खड्ड्यांना जिवंत माणसांविषयी खूपच आत्मियता असते, मग तुम्ही मुंबई किंवा जुणेजाणते ठाणेकर असलात तरी काहीच फरक पडत नाही. खड्डे भेदभाव बिलकूल करत नसतात, खड्डे...
- Advertisement -

दगडांच्या देशा…

मंगल देशा, पवित्र देशा, महाराष्ट्र देशा प्रणाम घ्यावा माझा हा श्रीमहाराष्ट्र देशा राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा नाजूक देशा, कोमल देशा, फुलांच्याही देशा महाराष्ट्राचा महिमा गाणारे हे...

वाहतूक कोंडीच्या अजगराचा विळखा घट्ट होतोय!

गेल्या १५-२० वर्षांपासून तज्ज्ञ इशारा देयायंत की वाहतूक कोंडीवर वेळीच उपाय केला नाही तर ही समस्या अवघड जागेचे दुखणे होऊन बसेल, परंतु कोणी असा...

संतांच्या सांगण्यावर पूर्ण श्रद्धा ठेवावी

गुरुआज्ञेप्रमाणे वागणार्‍याला कधीही नड येत नाही. राजाच्या राणीला दुपारी जेवायला कसे मिळेल याची काळजी नसते. तसे, गुरूचा आधार आपल्याला आहे असे ठाम समजणार्‍याला कसली...
- Advertisement -