घरताज्या घडामोडीPhoto : राज्यातील महत्त्वाच्या मतदारसंघातील दिग्गज उमेदवारांनी दाखल केला अर्ज

Photo : राज्यातील महत्त्वाच्या मतदारसंघातील दिग्गज उमेदवारांनी दाखल केला अर्ज

Subscribe

देशभरात लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानास सुरूवात होणार असून महाराष्ट्रातही पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडणार आहे. पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडणार असून, तिसऱ्या टप्प्यातील निवडणूकप्रक्रियेचा शेवटचा दिवस आहे. तिसऱ्या टप्प्यातील मतदान 7 मे रोजी होणार असून राज्यातील रायगड, बारामती, धाराशीव, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी- सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले या मतदारसंघात मतदान पार पडणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -