महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवटीची शिफारस करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने असमर्थता दाखवल्यास महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू शकते अशी शक्यता वर्तवण्यात आली होती. या संदर्भात संध्याकाळपर्यंत निर्णय घेतला जाईल. त्या आधीच राष्ट्रपतींकडे या संदर्भातला अहवाल पाठवला आहे. त्यामुळे रात्री साडेआठनंतर महाराष्ट्रात कधीही राष्ट्रपती राजवट लागू शकते. यासंदर्भातली शिफारस राज्यपालांनी केली आहे.
Sources: #Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari recommends President's rule in the state. pic.twitter.com/h1tpcrRhos
— ANI (@ANI) November 12, 2019