मुंबई

मुंबई

राज्यपाल, केंद्रीय मंत्र्यांकडून जुहू चौपाटीवर स्वच्छता; 5 हजार किलो कचरा जमा

मुंबई : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रेरणेने ५ जुलैपासून देशभरातील विविध ठिकाणी सुरू असलेल्या ७५ दिवसांच्या ‘स्वच्छ सागर, सुरक्षित सागर / स्वच्छ किनारा,...

सत्ता गेल्यामुळे विरोधकांची पाण्याविना माशासारखी फडफड : केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर

मुंबई : राज्यात ज्यांची तीन वर्षे सत्ता होती ते आज टीका करत आहेत. तीन वर्षे मातोश्रीचे दरवाजे कार्यकर्त्यांसाठी बंद होते ते आज बोलत आहेत....

महाविकास आघाडीच्या ‘उद्योगां’ना चाप, एमआयडीसीच्या भूखंडवाटपाला शिंदे सरकारची स्थगिती

मुंबई : वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातमध्ये गेल्याने सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप रंगले आहेत. हा प्रकल्प राज्यातून का निसटला, यासाठी एकमेकांकडे बोट दाखवले जात...

राज्यात शनिवारी 631 नवे रुग्ण; तीन बाधितांचा मृत्यू

राज्यात कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस घट होताना पाहायला मिळत आहे. अशातच शनिवारी राज्यात 631 नव्या रुग्णाची भर पडली आहे. तर तीन कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यूची...
- Advertisement -

प्रकल्प गुजरातला पळवला, महाराष्ट्र पाकिस्तान आहे का?; आदित्य ठाकरेंचा फडणवीसांना सवाल

शिवसेना नेते आणि युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांनी वेदांता प्रकल्पावरून शिंदे-फडणवीस सरकारला चांगलेच घेरले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुजरात पाकिस्तान आहे का...

विरोधकांचे हात-पाय तोडा, अरे काय तुझ्या बापाच्या…; अजित पवारांचा शिंदे गटाच्या आमदारांवर हल्लाबोल

हात तोडता आला नाही तर पाय तोडा, अशा शब्दांत आमदार प्रकाश सुर्वे यांनी चिथावणीखोर भाषण केल होते. तसेच, दादर-प्रभादेवी विभागातील शिंदे गटाचे आमदार सदा...

पंतप्रधान नरेंद्र मोदी ओबीसी नाहीत; नाना पटोलेंचा गंभीर आरोप

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ओबीसी नाहीत, त्यांनी जात खोटी सांगितली, असा गंभीर आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. तसेच, "ओबीसींना राजकीय आरक्षण...

माणिकराव गावित यांच्या निधनाने अनुभवी लोकाभिमुख नेतृत्व हरपले, नाना पटोलेंची शोकभावना

ज्येष्ठ, अनुभवी नेते व माजी केंद्रीय मंत्री माणिकराव गावित यांचे निधन अत्यंत दुःखद असून संसदेत तब्बल ९ वेळा निवडून गेलेले लोकप्रतिनिधी असा त्यांचा लौकिक...
- Advertisement -

मुंबई, पुण्यासह कोकणात मुसळधार पावसाची शक्यता, विदर्भात यलो अलर्ट जारी

मागील काही दिवसांपासून राज्यात मुसळधार पाऊस पडत आहे. मागील 24 तासांत मुंबईसह उपनगरात पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे मुंबईतील काही रस्ते जलमय झाले आहेत....

रेल्वेच्या तिन्ही मार्गावर रविवारी असेल मेगाब्लॉक

रविवार सुट्टीच्या दिवशी प्रवास करणार असाल तर, प्रवाशांसाठी एक महत्वाची बातमी आहे. रविवारी रेल्वेच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक असण्याची घोषणा रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आली आहे....

दसरा मेळावा शिवतीर्थावरच होणार, उद्धव ठाकरेंचा निर्धार

शिवसेना भवनमध्ये झालेल्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यासंदर्भात महत्त्वाचं भाष्य केलं आहे. दसरा मेळावा शिवतीर्थावरच होणार, असा निर्धार शिवसेना पक्षप्रमुख...

महाराष्ट्र गुजरातच्या पुढं नेणं शक्य झालं नाही तर फडणवीस राजीनामा देणार का?, राष्ट्रवादी काँग्रेसचा सवाल

वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेल्यामुळे राजकीय वातावरण चांगलंच ढवळून निघालं आहे. हा प्रकल्प महाराष्ट्राला का मिळाला नाही, यावरून राज्य सरकारला विरोधकांकडून धारेवर धरलं जात आहे....
- Advertisement -

पर्यावरणाचा समतोल राखायचा असेल तर किनारे स्वच्छ ठेवा, मंत्री रवींद्र चव्हाण यांचे आवाहन

मुंबई - “स्वच्छ समुद्र-सुरक्षित समुद्र” या उपक्रमातील मोठ्या किनारपट्टी अभियानात आज दोन ते तीन हजार युवक सहभागी होत आहेत, हे नक्कीच प्रशंसनीय आहे. महाराष्ट्राला...

श्रेयवाद : काँग्रेसच्या प्रयत्नांमुळेच चित्ते भारतात.., बाळासाहेब थोरातांनी ट्वीट करत सांगितला घटनाक्रम

तब्बल ७० वर्षांनंतर नामिबियन चित्ते आज पुन्हा भारतात येत आहेत. प्रोजेक्ट चीता अंतर्गत हे आठ चित्ते आणले जात आहेत. यात पाच मादी आणि तीन...

कित्येक दिवस मंत्रिमंडळात असताना ‘त्या’ दोघांनी प्रकल्पाबाबत प्रयत्न करायला हवे होते, अजित पवारांचा टोला

वेदांत-फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेल्यावरून राजकारण तापलं आहे. सत्ताधारी आणि विरोधकांकडून हा प्रकल्प राज्याबाहेर गेल्यानंतर एकमेकांना जबाबदार ठरवलं जात आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी...
- Advertisement -