मुंबई

मुंबई

ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका नकोत

इम्पेरिकल डेटा गोळा करण्याचे काम पूर्ण झाले आहे. ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका नकोत, अशी मागणी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे. अजित...

आगामी निवडणुका मविआने एकत्र लढवाव्यात

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर अल्पमतात आलेल्या महाविकास आघाडी सरकारला सत्तेतून पायउतार व्हावे लागले. सत्तेत असूनही काँग्रेस आणि प्रामुख्याने राष्ट्रवादीकडून शिवसेनेचे खच्चीकरण होत असल्याचा...

चिन्ह गोठण्याची शिवसेना पक्षप्रमुखांना भीती?

सर्वोच्च न्यायालयातील आमदारांच्या अपात्रतेविरोधातील लढाई जिंकल्यावर शिंदे गटाकडून शिवसेनेचे निवडणूक चिन्ह असलेल्या धनुष्यबाणावर दावा करण्यात येण्याची दाट शक्यता आहे. तसे झाल्यास शिवसेनेने कायदेशीर लढाईची...

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाची प्रवेश प्रक्रिया सुरू

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातर्फे २०२२-२३ या शैक्षणिक वर्षाच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. राज्यभरातील विद्यापीठाच्या विविध प्रकारच्या शंभराहून अधिक शिक्षणक्रमांना ऑनलाईन पद्धतीने प्रवेश...
- Advertisement -

कमी बोलतो , जास्त काम करतो; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंना टोला

मी आठवड्यातील सातही दिवस २४ तास काम करणारा मुख्यमंत्री आहे. मुख्यमंत्री असलो तरी सर्वांत आधी जनतेचा सेवक आहे. याच भावनेने आपल्याला काम करायचे आहे....

… तेव्हा लाज वाटली नव्हती का ?, भरतशेठ गोगावलेंचा सवाल

२०१९ साली शिवसेना - भाजपने एकत्र निवडणूक लढवल्या होत्या. राज्यातील जनतेने या युतीलाच कौल दिला होता. सेना भाजप एकत्र सत्ता स्थापन करावी अशीच लोकांची...

सेना आमदारांच्या अपात्रतेची कारवाई अध्यक्षांकडे वर्ग करा, विधिमंडळ सचिवांची SCला विनंती

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह १६ आमदारांचे विधानसभा सदस्यत्व रद्द करण्याची मागणी शिवसेनेकडून करण्यात आली आहे. हे प्रकरण सध्या सुप्रीम कोर्टात आहे. उद्या ११...

शाळांमध्येही दुमदुमले आषाढी एकादशीचे टाळ

मुंबईसह राज्यात 'आषाढी एकादशी' उत्साहात साजरी करण्यात आली. अनेक शाळांमध्ये आषाढी साजरी करण्यात आली. वनिता विकास शाळेने शिशु वर्गासाठी दिंडी काढली...पंढरपुरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे...
- Advertisement -

मुंबईत पावसाळ्यातील दुर्घटनांमध्ये ३३ जणांचा मृत्यू ; तर ६७ जण जखमी

मुंबईत ९ जूनपासून पावसाळा सुरू झाला. त्याबरोबर शहर व उपनगरात दरड, इमारत, घरे, झाडे यांची पडझड, शॉर्टसर्किट, समुद्रात बुडणे आदी विविध दुर्घटनांत ३३ जणांचा...

राज्यात स्वच्छता मोहिमेची व्याप्ती अधिक वाढवावी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे आवाहन

संपूर्ण राज्य हागणदारीमुक्त होण्यासाठी यावर्षी शौचालये बांधण्याचे दिलेले उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत. लोकांनी स्वच्छतेला महत्व देऊन स्वच्छता ही लोकचळवळ व्हावी म्हणून राज्यात...

हिंमत उरली असेल तर राजीनामा द्या आणि.., आदित्य ठाकरेंचं आव्हान

युवासेना नेते आदित्य ठाकरे हे निष्ठा यात्रा करत कार्यकर्त्यांशी संवाद साधत आहेत. आजही त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधत शिंदे गटावर हल्लाबोल केला आहे. फुटीर गटातही...

पदाची प्रतिष्ठा वाढवणारे राज्यपाल राज्याला मिळाले, शरद पवारांची खोचक टीका

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर निशाणा साधला आहे. राज्यपालांना अधिक कष्टदायी काम असल्यामुळे त्यांनी वर्षभर अध्यक्ष...
- Advertisement -

उद्धव ठाकरेंनी आम्हाला बोलावलं तर नक्की जाऊ – आमदार संतोष बांगर

शिवसेनेच्या जवळपास ४० आमदारांनी बंडखोरी करत शिंदे गटाला पाठिंबा दिला आहे. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. शिवसेना...

आमच्या बंडाचे ३३ देशांनी कौतुक केले; एकनाथ शिंदेंचा नेमका टोला कोणाला?

आमच्या बंडाचे ३३ देशांनी कौतुक केले. मी कमी बोलतो आणि जास्त ऐकतो, असे म्हणत राज्याचे नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाव न घेता उद्धव...

तलावांत एका दिवसात २५ दिवसांच्या पाणीसाठ्याची वाढ

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांत गेल्या २४ तासांत चांगला मुसळधार पाऊस पडला. त्यामुळे तलावांत एका दिवसात तब्बल ९७,६०७ दशलक्ष लिटर इतक्या पाणीसाठ्याची म्हणजेच २५...
- Advertisement -