नवी दिल्ली : फिफीकडून २०२६ विश्वचषकाची मंगळवारी (१४ मार्च) घोषणा करण्यात आली आहे. २०२६ च्या विश्वचषक स्पर्धेत पहिल्यांदाच ४८ संघ सहभाग घेणार असून या...
मुंबई : महाराष्ट्र पुरुष पैलवानांच्या बरोबरीने महिला पैलवानांनाही प्रोत्साहन देण्यासाठी पहिल्यांदाच 'महिला महाराष्ट्र केसरी'चे आयोजन करण्यात आले आहे. सांगली जिल्हा तालीम संघाच्या वतीने महिला...
साऊथचे प्रसिद्ध दिग्दर्शक एसएस राजामौली यांच्या ‘RRR’ चित्रपटातील ‘नाटू नाटू’ गाण्याला नुकताच ‘बेस्ट ओरिजिनल साँग’ हा ऑस्कर पुरस्कार मिळाला. ही बातमी सर्वच भारतीयांसाठी अभिमानास्पद...
नवी दिल्ली : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर गावसकर ट्रॉफीच्या चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील चौथा सामना अनिर्णित राहिला आहे. भारताने अशाप्रकारे २-१ कसोटी मालिका...
नवी दिल्ली : न्यूझीलंड आणि श्रीलंका यांच्यात क्राइस्टचर्चमध्ये खेळल्या गेलेल्या पहिला कसोटी सामना न्यूझीलंडने जिंकल्यामुळे भारत जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहचला आहे.
भारताला जागतिक...
स्टार टेनिसपटू सानिया मिर्झाने टेनिसला अलविदा केल्यानंतर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सानिया मिर्झाला पत्र लिहित तिचं तोंडभरून कौतुक केलं आहे. नरेंद्र मोदी यांनी...
बांगलादेशचा दिग्गज क्रिकेटपटू शाकीब अल हसन नेहमी वादाच्या केंद्रस्थानी ठरला आहे. मैदानावरील आणि बाहेरील त्याची कृती अनेकदा वादग्रस्त ठरली आहे. यावेळी सुद्धा पुन्हा एकदा...
नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावातील ४८० धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाने तिसऱ्या दिवसअखेर २८९ धावांवर ३ विकेट गमावल्या आहेत. भारत अजूनही १९१ धावांनी...
नवी दिल्ली : बॉर्डर-गावस्कर मालिकेतील चौथा कसोटी सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आजपासून अहमदाबाद येथे खेळण्यास सुरूवात झाली. मात्र, सामना सुरू होण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना क्रिकेट हा खेळ आवडतो, हे सर्वांनाच माहित आहे आणि त्याचमुळे की काय भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाच्या चौथ्या कसोटी सामन्याच्याआधीच आज (ता....
नवी दिल्ली : भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये सुरू असलेल्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफीतील चौथा आणि शेवटचा कसोटी सामना उद्या अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवण्यात येणार...