शेतकऱ्यांच्या मुद्यावरील स्थगन प्रस्तावावरून सभागृह आक्रमक
राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज सहावा दिवस आहे. मात्र अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे झालेल्या नुकसानाकडे विरोधकांनी सत्ताधाऱ्यांचे लक्ष वेधले. यावेळी स्थगन प्रस्तावावर बोलताना विरोधकांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र...
अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान, विधानसभेत प्रश्न उपस्थित
राज्यामध्ये झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. यासंदर्भात विरोधकांनी सत्ताधाऱ्यांसमोर सवाल उपस्थित केले. सरकारकडून विरोधकांच्या प्रश्नांना उत्तर देत असताना सभागृहाचे वातावरण प्रचंड तापले.
देवयानी फरांदे यांची महिला दिनानिमित्त राज्य सरकारकडे मागणी
आमदार देवयानी फरांदे यांनी महिला दिनानिमित्. राज्य सरकारकडे महिलांच्या समस्यांचे निराकरण करण्याची मागणी केली आहे. शिंदे-फडणवीस सरकारने राज्यातील महिलांचा पाणीप्रश्न, शिक्षण, आरोग्याबाबत उपाययोजना कराव्यात,...
शेतकऱ्यांना काय मदत करणार, भूमिका मांडा?, शशिकांत शिंदेंचा सवाल
राज्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. विधान परिषदेत शेतकऱ्यांच्या नुकसानाच्या मुद्दयावर चर्चा केली जात आहे. आमदार शशिकांत शिंदे यांनी शेतकऱ्यांचा...
आमदार गीता जैन महिलांच्या प्रश्नावर सरकारचे लक्ष वेधणार
आमदार गीता जैन सभागृहात महिलांचे प्रश्न मांडणार आहेत. महिला दिनानिमित्त महिलांच्या प्रश्नांवर राज्य सरकार चांगली भूमिका घेत आहे. पण ग्रामीण भागातील महिलांना अद्यापही काही...
महिला दिनानिमित्त प्रणिती शिंदेंचा खास संदेश
विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज (8 मार्च) सहावा दिवस आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर महिला दिन साजरा केला जातोय. यासंदर्भात काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी महिलांच्या संघर्षासंदर्भात...
शेतकऱ्यांच्या नुकसानावर सरकारने उत्तर द्यावं, दानवे आक्रमक
विधान परिषदेत शेतकऱ्यांच्या नुकसानाच्या मुद्दयावर चर्चा करण्यात आली. यावेळी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून आक्रमक झाले. अवकाळी पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झाल्याचं...
जागतिक महिला दिनानिमित्त यशोमती ठाकूरांची प्रतिक्रिया
आज जागतिक महिला दिन आहे. त्यानिमित्त काँग्रेस आमदार यशोमती ठाकूर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सरकार चालवण्यात महिलांचा सहभाग महत्त्वाचा आहे. परंतु सध्याच्या सरकारमध्ये ते...
शेतकऱ्यांवर अन्याय म्हणजे सरकारचे वाईट दिवस, अमोल मिटकरींची टीका
मागील काही दिवसांपासून राज्यातील काही भागांत अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी प्रतिक्रिया...
ठाकरे गटाच्या नेत्यांशी चर्चा करून उत्तर देणार, संजय राऊतांची माहिती
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे त्यांच्याविरोधात हक्कभंगाची मागणी करण्यात आली. यासंदर्भात राऊतांना नोटीस देखील बजावण्यात आली आहे. या संपूर्ण घडामोडीवर...
अनोखी परंपरा, मध्यरात्री जावयाला शोधून काढलं
बीडच्या विडा गावातील निजाम काळात सुरू झालेली परंपरा आजतागायत कायम आहे. धुलीवंदनाच्या दिवशी गावात जावयाची गाढवावरून मिरवणूक काढली जाते. ग्रामस्थांना दरवर्षी जावयाचा शोध घेण्यासाठी...
- Advertisement -
- Advertisement -
Advertisement