संपादकीयदिन विशेष

दिन विशेष

विख्यात नाटककार जॉर्ज बर्नार्ड शॉ

जॉर्ज बर्नार्ड शॉ हे विख्यात ब्रिटिश नाटककार, समीक्षक, पत्रकार आणि समाजवादाचे खंदे प्रचारक होते. त्यांचा जन्म २६ जुलै १८५६ रोजी आयर्लंडमधील डब्लिनमध्ये झाला. शॉ...

आशयघन काव्याचे जनक वसंत बापट

बापट वसंत हे सुप्रसिद्ध मराठी कवी, वक्ते, कलावंत होते. त्यांचा जन्म 25 जुलै 1922 रोजी सातारा जिल्ह्यातील कराड याठिकाणी झाला. पुण्याच्या स.प. महाविद्यालयातून एम.ए.(१९४८)....

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक हे भारतीय स्वांतत्र्य चळवळीतील आघाडीचे नेते होते. त्यांचा जन्म २३ जुलै १८५६ रोजी रत्नागिरीला झाला. त्यांचे जन्मनाव केशव, परंतु बाळ...

ज्येष्ठ गायक विनायकराव पटवर्धन

विनायकराव पटवर्धन अथवा पटवर्धनबुवा हे ग्वाल्हेर घराण्याचे ज्येष्ठ गायक होते. त्यांचा जन्म २२ जुलै १८९८ रोजी महाराष्ट्रातील मिरज या गावी झाला. त्यांनी आपले काका...
- Advertisement -

गीतकार, कवी आनंद बक्षी

आनंद बक्षी हे एक हिंदी गीतकार व कवी होते. त्यांचा जन्म २१ जुलै १९३० रोजी आताच्या पाकिस्तानमधील रावळपिंडी येथे काश्मिरी मोहयाल ब्राह्मण कुटुंबात झाला....

जागतिक बुद्धिबळ दिन

‘वर्ल्ड चेस ऑर्गनायझेशन’ या आंतरराष्ट्रीय संस्थेचा जन्मदिवस २० जुलै हा ‘जागतिक बुद्धिबळ दिन’ म्हणून साजरा केला जातो. ‘वर्ल्ड चेस ऑर्गनायझेशन’ च्या जन्माआधी अनेक वर्षांपासून...

ख्यातनाम खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर

डॉ. जयंत विष्णू नारळीकर हे आंतरराष्ट्रीय किर्तीचे खगोलशास्त्रज्ञ आहेत. त्यांचा जन्म १९ जुलै १९३८ रोजी कोल्हापूर येथे झाला. त्यांचे शालेय शिक्षण वाराणशी येथे झाले....

बंगाली लेखक, कला समीक्षक विष्णू डे

विष्णू डे हे बंगाली भाषेचे महत्त्वपूर्ण कवी, गद्यलेखक, अनुवादक आणि कला समीक्षक होते. विष्णू डे यांची बंगाली भाषेत एक नव्या पद्धतीची संगीतमय काव्यरचना करणारे...
- Advertisement -

स्वातंत्र्यलढ्यातील वीरांगना अरुणा असफ अली

अरुणा असफ अली या भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील क्रांतिकारी नेत्या, छोडो भारत आंदोलनातील वीरांगना होत्या. अरुणा उपेंद्रनाथ गांगुली हे त्यांचे पूर्वीचे नाव. त्यांचा जन्म १६ जुलै...

समीक्षक, प्रभावी वक्ते नरहर कुरुंदकर

नरहर कुरुंदकर हे मराठी भाषा व साहित्याचे समीक्षक आणि समाजचिंतक होते. ते एक प्रभावी वक्ते होते. त्यांचा जन्म १५ जुलै १९३२ रोजी हिंगोली जिल्ह्यातील...

शिस्तप्रिय मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण

शंकरराव भाऊराव चव्हाण हे महाराष्ट्राचे चौथे मुख्यमंत्री होते. त्यांचा जन्म १४ जुलै १९२० रोजी शेतकरी कुटुंबात पैठण येथे झाला. प्राथमिक शिक्षण पैठण येथे घेऊन...

पावनखिंडीतील निकराची लढाई

पावनखिंडीतील लढाई ही मराठी इतिहासातील एक महत्वाची लढाई मानली जाते. ही लढाई १३ जुलै १६६० रोजी विशाळगडानजीक पावनखिंड अथवा घोडखिंड येथे झाली. पन्हाळ्याच्या वेढ्यातून...
- Advertisement -

पुण्यावरील धरणफुटीचे संकट

१२ जुलै १९६१ रोजी पुण्यातील पानशेत धरण फुटून पुणे व परिसरात आलेल्या पुरामुळे हाहा:कार उडाला होता. पानशेत पूर म्हणून हा जलप्रलय ओळखला जातो. १२...

कादंबरीकार शंकरराव खरात

शंकरराव रामचंद्र खरात हे मराठी लेखक, कादंबरीकार व इतिहासकार होते. ते आंबेडकरी चळवळीतील एक प्रमुख लेखक होते. त्यांचा जन्म 11 जुलै 1921 रोजी सांगली...

मुंबई शेअर बाजार स्थापना दिन

मुंबई शेअर बाजार हा आशिया खंडातील सर्वात जुना शेअर बाजार आहे. १४६ वर्षे जुन्या असलेल्या मुंबई शेअर बाजाराची स्थापना ९ जुलै १८७५ साली व्यापारी...
- Advertisement -