महाराष्ट्र

महाराष्ट्र

छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhaji Nagar news, Chhatrapati Sambhaji Nagar latest news, Chhatrapati Sambhaji Nagar Breaking News, headlines,Chhatrapati Sambhaji Nagar online,Chhatrapati Sambhaji Nagar City News, Chhatrapati Sambhaji Nagar live Updates, online news in Chhatrapati Sambhaji Nagar, Chhatrapati Sambhaji Nagar Marathi news, current Chhatrapati Sambhaji Nagar news in marathi,daily Chhatrapati Sambhaji Nagar news,Chhatrapati Sambhaji Nagar News Headlines

नागपूर

nagpur news, nagpur latest news, nagpur Breaking News, headlines,nagpur online,nagpur City News, nagpur live Updates, online news in nagpur, nagpur Marathi news, current nagpur news in marathi,daily nagpur news,nagpur News Headlines

नाशिक

Nashik news, Nashik latest news, Nashik Breaking News, headlines,Nashik online,Nashik City News, Nashik live Updates, online news in Nashik, Nashik Marathi news, current Nashik news in marathi,daily nashik news,Nashik News Headlines, Jalgaon News, Dhule News, Nandurbar News, Ahmednagar News online, नाशिक मराठी बातम्या, जळगाव बातम्या, नाशिक ब्रेकिंग न्यूज, नंदुरबार बातमी, धुळे बातमी,अहमदनगर लाईव्ह बातम्या,ऑनलाईन बातम्या,उत्तर महाराष्ट्र बातम्या

खैरणेतील बावखळेश्वर मंदिर प्रकरणाचा सर्वोच्च न्यायालयात लवकरच निकाल

खैरणे एमआयडीसी भागातील ३३ एकर जमिनीवर अनधिकृतपणे उभारण्यात आलेले बावखळेश्वर मंदिर वाचवण्यासाठी ठाणे जिल्ह्याचे माजी पालकमंत्री गणेश नाईक यांनी संपूर्ण एमआयडीसी यंत्रणाच वेठीस धरली...

पालघरमध्ये प्रवाशांचा रेल रोको

पालघर बोईसर दरम्यान असलेल्या उमरोळी स्थानकात मंगळवारपासून लोकल आणि एक्स्प्रेस थांबा दिला जात नसल्याने आज संतप्त प्रवाशांनी रेले रोको केला. उमरोळी स्थानकात लोकल आणि...

मौजमजेसाठी इंजिनिअरिंगचे विद्यार्थी बनले बाईकचोर

मौजमजा करण्यासाठी खिशात भरपूर पैसे असावेत, मात्र त्यासाठी दुसरा कोणताही मेहनतीचा मार्ग न स्वीकारता इंजिनिअरिंग कॉलेजच्या सहा विद्यार्थ्यांनी थेट चोरीचा शॉर्टकट मार्ग स्वीकारला. त्यासाठी...

अधिवेशन थांबवून मुख्यमंत्र्यांनी मुंबईत यावं

गेल्या तीन दिवसापासून मुंबई आणि ठाणे जिल्ह्याला पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे. सर्वत्र पाणी साचून “पूर” सदृश्य परिस्थिती निर्माण झालेली आहे. मुंबईत पश्चिम उपनगरात...
- Advertisement -

सत्ताधाऱ्यांना शेतकऱ्यांचे ना घेणे ना देणे!

सत्ताधारी भाजप - शिवसेनेला शेतकऱ्यांच्या प्रश्नांचे गांभीर्य आहे का? असा प्रश्न आता विचारला जाऊ लागला. त्याला कारण देखील तसेच आहे. राज्य विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनामध्ये...

हुश्श! दहशत माजवणारा बिबट्या जेरबंद

'बिबट्या आला रे'ची बोंब, मानवी वस्तीत बिबट्याचा वाढता वावर. त्यातच दोन पाळीव कुत्र्यांना फस्त केल्याने घोडेगावच्या ( ता. आंबेगाव ) लोकांमध्ये भीतीचे वातावरण होते....

NDRF जवानांच्या सहाय्याने प्रवाशांची सुटका

मागील चार दिवसापासून मुंबईसह उपनगराला पावसाने चांगलेच झोडपून काढले आहे. जोरदार पावसामुळे मुंबईतील जनजीवन देखील विस्कळीत झाले असून रेल्वे, रस्ते वाहतुकीला देखील त्याला मोठ्या...

दूध उत्पादकांसाठी राज्य सरकारचा महत्वपूर्ण निर्णय

दूध उत्पादकांसाठी आनंदाची बातमी आहे. राज्य सरकारकडून दूध उत्पादकांना दिलासा मिळाला आहे. दूध पावडर निर्यात करणाऱ्या दूध संघांना प्रति किलो ५० रुपयांचे अनुदान देणात...
- Advertisement -

आणि विधानसभेत मंत्र्यांचेच आवाज बंद!

मोठा हट्ट करून सरकारने पावसाळी अधिवेशन नागपुरात घेतले. मात्र या अधिवेशनाला ग्रहण लागले की काय? असेच चित्र विचित्र प्रकार अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासून घडत आहेत....

साचलेल्या पाण्यात भाजप प्रवक्त्यांचे बुट निखळले

गेल्या तीन दिवसांपासून मुंबईमध्ये जोरदार पाऊस पडत असल्यामुळे मुंबईकरांचे बेहाल झाले आहेत. अनेक सखल भागात पाणी साचल्याने मुंबईच्या रस्त्यांवरुन लोकांना वाट काढतानासुध्दा मुश्कील झाले...

संघाच्या गडात मंदिरे जमीनदोस्त

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा गड असलेल्या नागपुरातील मंदिरे जमीनदोस्त होत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हतबल झाले आहेत. नागपुरातील सुमारे दीडशे मंदिरांवर तातडीने हातोडा चालवण्याचा आदेश...

मुसळधार पावसामुळे ‘या’ ट्रेन रद्द

मुंबई आणि उपनगरात सलग तीन दिवस पाऊस कोसळत आहे. याचा परिणाम वाहतुकीवर झाला आहे. विशेषत: मुंबईची लाईफलाईन या पावसामुळे कोलमडली. तर अनेक लांब पल्ल्याच्या...
- Advertisement -

राज्यातील ११ जिल्हा रुग्णालयात मोफत किमोथेरपी

टाटा मेमोरियल हॉस्पिटलच्या सहकार्याने राज्यातील ११ जिल्हा रुग्णालयांत मोफत किमोथेरपी उपलब्ध करून देणार अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे. गडचिरोली, अमरावती, पुणे, जळगाव,...

गर्भनिरोधक शस्त्रक्रियेमुळे गेल्या ५ वर्षात २४ महिलांचा मृत्यू

मुंबई शहरात कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेमुळे गेल्या ५ वर्षात २४ महिलांचा मृत्यू झाल्याची गंभीर माहिती समोर आली आहे. भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी हा...

खुशखबर! तुळशी तलाव भरून वाहू लागला

संततधार पावसामुळे मुंबईतील जनजीवन विस्कळीत झालं असलं तरी मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांपैकी एक असलेला तुळशी तलाव भरून ओसंडून वाहत...
- Advertisement -