मुंबई

मुंबई

तब्बल ३० तासांनंतर निवडणूक कर्मचारी घरी परतले

विधानसभेसाठी सोमवारी पहाटे ५ वाजता सुरू झालेले काम अनेक ठिकाणी आज दुपारी १२ वाजताच्या सुमारास संपले. त्यानंतर मतमोजणीसाठीच्या चाचणीचेही काम करण्यात आले. त्यामुळे विधानसभा...

कल्याण, ठाण्यातील कमी मतदानाचा फटका कुणाला?

ठाणे आणि कल्याणमध्ये लोकसभेपेक्षाही विधानसभेला कमी मतदान झालं आहे. ठाण्यातील एक आणि कल्याणमधील तीन मतदारसंघात काँटे की टक्कर होणार आहे. कल्याणमधील दोन मतदारसंघात शिवसेना...

महापालिका मुख्यालय व छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसराचे रुपडे पालटणार

जागतिक वारसास्थळ असणारे छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस व मुंबई महापालिका मुख्यालय यांच्या परिसरात असणाऱ्या रस्त्यांचे रुपडे लवकरच पालटणार आहे. या दोन्ही ऐतिहासिक इमारतींच्या परिसरात...

पीएमसी बँकेच्या खातेदारांचा पैसा सुरक्षित; आरबीआयचा निर्वाळा

पंजाब अ‍ॅण्ड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँकेच्या (पीएमसी बँक) खातेधारकांचा पैसा सुरक्षित असून रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर त्यावर लक्ष ठेवून आहेत, असा निर्वाळा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या...
- Advertisement -

स्ट्राँग रूम आणि मतमोजणी केंद्राच्या परिसरात जॅमर बसवण्याची मागणी

राज्यात काल विधानसभेच्या निवडणुकीचे मतदान पार पडले. काही तासांनी निवडणुकीचा निकाल लागणार आहे. अशातच काँग्रेसने ईव्हीएम मशीन ठेवलेल्या स्ट्राँग रुम आणि मतमोजणी केंद्रांच्या परिसरात...

चेंबुरमध्ये रास्ता रोको आंदोलन चिघळले; पोलिसांवर दगडफेक

कुर्ला परिसरातील एका १७ वर्षीय मुलीचे अपहरण झाल्यामुळे तिचे वडील पंचाराम रिठाडिया यांनी अकरा दिवसांपूर्वी लोकलखाली जाऊन आत्महत्या केली होती. याप्रकरणी वडाळा रेल्वे पोलिसांनी...

यापुढे निवडणूक लढवणार नाही, राजकारणाने पातळी सोडली – हितेंद्र ठाकूर

'राजकारणाने आता पातळी सोडली आहे. वसई तालुक्यात चुकीची माहिती पसरवून नाहक बदनामी केली गेली. त्यामुळे आता ही निवडणूक शेवटची होती', असे हिंतेंद्र ठाकुर म्हणाले...

पीएमसी बँक प्रकरणी आरबीआय ३० ऑक्टोबरला निर्णय घेणार; खातेदारांचे आंदोलन स्थगित

पीएमसी ग्राहकांचे शिष्टमंडळ आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे (आरबीआय) अधिकारी यांच्यात मंगळवारी महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. पीएमसी घोटाळ्याप्रकरणी आरबीआय ३० ऑक्टोबरला पत्रकार परिषद घेऊन...
- Advertisement -

माहीममध्ये मनसेच्या संदीप देशपांडेंचा पेपर अवघडच!

विधानसभेच्या २८८ जागांसाठी सोमवारी राज्यभरात मतदान झालं. यावेली दीड हजाराहून जास्त उमेदवारांचं भवितव्य मतपेटीत बंद झालं. राज्यभरात झालेल्या मतदानाची टक्केवारी संध्याकाळी ६ वाजता हाती...

‘मला हरवण्यासाठी ठाकरेंना पैसा वापरावा लागला’

राज्य विधानसभा निवडणुकीसाठी सोमवारी मतदान प्रक्रिया पार पडली. राज्य विधानसभेच्या २८८ जागांसाठी हे मतदान करण्यात आले. या विधानसभा निवडणुकीला पहिल्यांना ठाकरे घराण्यातील व्यक्ती निवडणुकीच्या...

लहानपणी भाऊ रहायचा ‘या’ छोट्याशा घरात

सध्याच्या घडीला मराठीतील विनोदवीरांच्या यादीत भालचंद्र कदम ऊर्फ भाऊ कदम यांचे नाव आघाडीवर घेण्यात येते. अचूक टायमिंग साधत विनोदाने धमाल उडवून देत भाऊ कदम...

मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसचं खातं उघडणार; शिवसेनेला फटका?

२०१४च्या निवडणुकांमध्ये अवघ्या १ हजार ७ मतांनी पराभूत होणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी यंदा आपली सगळी ताकद पणाला लावून अणुशक्ती नगरमध्ये...
- Advertisement -

इक्बाल मिर्चीचा हस्तक हुमायूँ मर्चंटला मुंबईतून अटक!

दाऊद इब्राहिमचा राईट हँड इक्बाल मिर्चीचा हस्तक मानल्या जाणाऱ्या हुमायूँ मर्चंटला ईडीनं मुंबईतून अटक केली आहे. इक्बाल मिर्चीची अनेक बनावट कागदपत्र, त्याच्या नावाची पॉवर...

राम कदमांच्या घाटकोपर पश्चिममध्ये वेगळा निकाल लागण्याची शक्यता!

घाटकोपरच्या दहीहंडी उत्सवामध्ये राम कदम यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून मोठा वाद निर्माण झाला होता. याच प्रकरणाचा त्यांना निवडणुकीत फटका बसण्याची शक्यता आहे. त्यांच्या घाटकोपर...

‘मेट्रो – १’ने ५ वर्षात ६० कोटी प्रवाशांचा प्रवास; आता तिकीट दर करा कमी

मुंबई दिवसेंदिवस वेगवान होत चालली आहे. वेस्टर्न, सेन्ट्रल आणि हार्बर लोकलवरील गर्दीचा ताण कमी व्हावा, म्हणून मुंबईत मोनो आणि मेट्रो यांचे जाळे विणले जात...
- Advertisement -