सध्या राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे राज्यातील सगळ्या नागरिकांना घरी राहण्याचे आवाहन सरकारने केले आहे. तसंच ज्या ठिकाणी कोरोनाचा प्रादुर्भाव जास्त आहे त्याठिकाणातील काही भाग सील करण्यात आले आहेत. राज्यातील लोक कोरोनाच्या संकटाचा सामना करत असले तरी अनेक लोकांचे पिण्याच्या पाण्यामुळे हाल होताना दिसत आहे. यासंदर्भात नालासोपारा येथील काही दृश्य…
CoronaVirus: पिण्याच्या पाण्यासाठी सोशल डिस्टसिंगचे नियम धाब्यावर
written By My Mahanagar Team
Mumbai
संबंधित लेख
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -