मराठा आरक्षणाचा प्रश्न आता केंद्राच्या हातात

"मराठा आरक्षणासंदर्भात छत्रपती संभाजीराजे महाराष्ट्रातल्या प्रमुख नेत्यांना भेटत आहेत. पण, सगळ्यात महत्त्वाची भेट पंतप्रधान नरेंद्र मोदींशी असायला हवी. मोदींनी निर्णय घ्यावा, त्यांच्या हातात हुकमाची...

साईबाबा संस्थानकडून कोविड सेंटरला २ दिवस आमरसाचे भोजन

शिरुर येथील एका शेतकरी साईभक्ताने सेंद्रीय पद्धतीने पिकविलेले २ हजार ५०० किलो केशर आंबे श्री साईबाबा संस्थान विश्वस्त‍व्यवस्था, शिर्डीच्या श्री साईप्रसादालयात देणगी स्‍वरुपात दिले...

फडणवीसांनीच केली होती दारुबंदीची मागणी, मग…

चंद्रपुरातील दारुबंदी उठवण्याचा महत्त्वाचा निर्णय राज्य सरकारने घेतला. मात्र, या निर्णयानंतर भाजपकडून विरोध केला जात आहे. परंतु, दारुबंदी उठवावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र...

काँग्रेसला एक न्याय आणि भाजपा वेगळाच न्याय

"राज्यात पोलिसांकडून मोगलाईला लाजवेल, असा अन्याय आणि अत्याचार सुरु असल्याची घटना जालन्यात घडली आहे. याप्रकरणी जालन्यातील भाजपा युवा मोर्चाच्या कार्यकर्त्याला मारहाण करणाऱ्या पोलिसांवर गुन्हे...

नेत्यांची हुजरे करणारे म्हात्रे मंदबुद्धीचे, आमदाराची टीका

कल्याण-डोंबिवली महापालिकेन एप्रिल महिन्यापासून घनकचरा व्यवस्थापन शुल्क वसुलीला सुरवात केली. प्रथम सहामाही रुपये ३०० आणि द्वितीय सहामाही रुपये ३०० असे एकूण ६०० रुपये आता...

इमारतीचा स्लॅब कोसळून ७ जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरु

उल्हासनगर इथे एका इमारतीच्या पाचव्या मजल्यावरचा स्लॅब कोसळून ७ जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. कॅम्प नंबर २ मध्ये असलेल्या साई शक्ती या पाच...

नगरविकास मंत्र्यांनी केली घोषणा

उल्हासनगरच्या नेहरु चौक परिसरातील कॅम्प नंबर २ मध्ये असलेल्या साई शक्ती या पाच मजली इमारतीचा स्लॅब कोसळून सात जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या दुर्घटनेत...

संभाजीराजेंनी कोणते सांगितले पर्याय

मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. दरम्यान, मराठा आरक्षणाबाबत खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी दखल घेत सर्वपक्षीय नेत्यांच्या भेटी घेतल्या आहे. आज...

नुकसानग्रस्तांना तात्काळ मदत करण्याची मागणी

वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. अनेक घरांची पडझड झाली असून त्या अनुषंगाने आज रावेर पंचायत समिती येथे जिल्हा कृषि अधिकारी यांच्यासह खासदार...

नक्कीच चांगला निर्णय घेता येईल, उपमुख्यमंत्र्यांचे संकेत

मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. दरम्यान, मराठा आरक्षणाबाबत खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी दखल घेत ६ जूनपर्यंत मराठा आरक्षणासाठी निर्णय घेण्यासंबंधी...

‘लोकांना घेऊन नाही तर आमदार-खासदारांना घेऊन रस्त्यावर उतरणार

'मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. दरम्यान, मराठा आरक्षणाबाबत खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी दखल घेत सर्वपक्षीय नेत्यांच्या भेटी घेतल्या आहेत. तसेच...
00:03:15

प्रत्येक विषयाचे 100 गुणांचे मूल्यमापन होणार

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानंतर आज राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी आज पत्रकार परिषद घेत दहावीच्या...
- Advertisement -