भक्ती

भक्ती

यंदा 5 महिने असणार चातुर्मास; शुभ कार्य करणं मानलं जातं अशुभ

हिंदू धर्मात चातुर्मासाला महत्त्वपूर्ण मानले जाते. चातुर्मासाच्या काळात भगवान विष्णूंची पूजा-आराधना करणं अधिक महत्वपूर्ण मानले जाते. चातुर्मास म्हणजे 4 महिने श्री विष्णू योगनिद्रेत जातात....

Nirjala Ekadashi 2023 : निर्जला एकादशीचा पाच पांडवांशी आहे ‘हा’ खास संबंध

प्रत्येक महिन्यामध्ये दोन वेळा एकादशी येते. त्यातील एक एकादशी शुक्ल पक्षामध्ये असते. तर दुसरी एकादशी कृष्ण पक्षात असते. ज्येष्ठ महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशीला निर्जला...

भाग्यशाली असतात रविवारी जन्मलेले व्यक्ती

ज्योतिष शास्त्रात कोणत्याही व्यक्तीच्या कुंडलीसोबतच त्याच्या राशीवरुन किंवा जन्मांकावरुनदेखील त्या व्यक्तीचे गुण, अवगुण, स्वभाव, भविष्य हे सर्व ठरवले जाते. व्यक्तीच्या राशीचा आणि भाग्यांकाचा व्यक्तीच्या...

खूप गंभीर असतात शनिवारी जन्मलेले लोक

ज्योतिष शास्त्रात कोणत्याही व्यक्तीच्या कुंडलीसोबतच त्याच्या राशीवरुन किंवा जन्मांकावरुनदेखील त्या व्यक्तीचे गुण, अवगुण, स्वभाव, भविष्य हे सर्व ठरवले जाते. व्यक्तीच्या राशीचा आणि भाग्यांकाचा व्यक्तीच्या...
- Advertisement -

शनीची साडेसाती सुरू आहे? शनिवारी करा ‘हे’ उपाय

हिंदू धर्म आणि ज्योतिष शास्त्रानुसार शनी देवांना न्यायाचे दैवत मानले जाते. माणसाच्या चांगल्या-वाईट कर्माचे फळ शनी देव सर्वांना देतात. ज्योतिषशास्त्रात शनि देवांना (ग्रहाला) खूप...

Vastu Tips : वैवाहिक आयुष्यातील तणाव कमी करण्यासाठी करा ‘हे’ वास्तू उपाय

ज्योतिष शास्त्राप्रमाणेच वास्तू शास्त्राला देखील खूप महत्त्वाचे मानले जाते. जेव्हा लोक घर खरेदी करतात किंवा तयार करतात तेव्हा घरामध्ये कळत-नकळत अनेक चूका झालेल्या असतात...

मीन : खूप आध्यत्मिक असतात या राशीचे लोक

ज्योतिष शास्त्रात राशींना विशेष स्थान प्राप्त आहे. ज्योतिष शास्त्रात एकूण 12 राशी आहेत ज्या 27 नक्षत्रांमध्ये विभाजित केल्या जातात. जन्म नक्षत्रानुसार प्रत्येक व्यक्तीची एक...

शुक्रवारी जन्मलेल्या व्यक्तींवर असते देवी लक्ष्मीची कृपा

ज्योतिष शास्त्रात कोणत्याही व्यक्तीच्या कुंडलीसोबतच त्याच्या राशीवरुन किंवा जन्मांकावरुनदेखील त्या व्यक्तीचे गुण, अवगुण, स्वभाव, भविष्य हे सर्व ठरवले जाते. व्यक्तीच्या राशीचा आणि भाग्यांकाचा व्यक्तीच्या...
- Advertisement -

रुद्राक्ष धारण करण्यापूर्वी करा ‘या’ नियमांचे पालन

हिंदू धर्मात रुद्राक्षाला खूप पवित्र मानले जाते. शिवाय रुद्राक्षाला भगवान शंकरांचे प्रतीक मानले जाते. असं म्हणतात की, रुद्राक्षाची उत्पत्ती भगवान शंकरांच्या अश्रूंमधून झाली होती....

मंगळसूत्रात दोन वाट्या का असतात? काय आहे खास महत्व

फार पूर्वीपासून लग्न पद्धतीत या अगदी थाटामाटात केल्या जातात. लग्न ही परंपरा आयुष्यातील एक बंधन आहे. पतीच्या दिर्घआयुसाठी पत्नी मंगळसूत्र घालण्यास नेहमी तत्पर असते....

Vastu Tips : शांत झोप लागत नाही? करा ‘हा’ वास्तू उपाय

सुदृढ शरीरासाठी आहार आणि व्यायामासोबतच पुरेशी झोप घेणं सुद्धा तितकचं महत्वाचे आहे. दिवसभर काम केल्यामुळे अनेकजण खूप थकलेले असतात, अशावेळी अनेकजण कोणत्याही दिशेला डोके...

खूप कंजूस असतात गुरुवारी जन्मलेले लोक

ज्योतिष शास्त्रात कोणत्याही व्यक्तीच्या कुंडलीसोबतच त्याच्या राशीवरुन किंवा जन्मांकावरुनदेखील त्या व्यक्तीचे गुण, अवगुण, स्वभाव, भविष्य हे सर्व ठरवले जाते. व्यक्तीच्या राशीचा आणि भाग्यांकाचा व्यक्तीच्या...
- Advertisement -

मकर : कष्टाला कधीच नाही म्हणत नाहीत, खूप मेहनती असतात ‘या’ राशीचे लोक

ज्योतिष शास्त्रात राशींना विशेष स्थान प्राप्त आहे. ज्योतिष शास्त्रात एकूण 12 राशी आहेत ज्या 27 नक्षत्रांमध्ये विभाजित केल्या जातात. जन्म नक्षत्रानुसार प्रत्येक व्यक्तीची एक...

Guru Pushya Yoga : उद्या आहे गुरुपुष्यामृत; शुभ योगात करा ‘हे’ उपाय

ज्योतिष शास्त्रातील 27 नक्षत्रांपैकी पुष्य नक्षत्राला सर्वोत्तम मानले जाते. जेव्हा हे नक्षत्र गुरुवारी असते. तेव्हा गुरुपुष्यामृत योग तयार होतो. गुरुपुष्यामृताचा दिवस खूप शुभ मानला...

Vastu Shastra : कोणत्या दिशेला असावा घराचा मुख्य दरवाजा; जाणून घ्या शुभ-अशुभ प्रभाव

वास्तू शास्त्रात प्रत्येक दिशाचे महत्त्व सांगितले जाते. ज्यात घरातील स्वयंपाक घरापासून ते घराच्या मुख्य दरवाजापर्यंत अनेक गोष्टींबाबत सांगितले जाते. आपल्या घराचा मुख्य दरवाजा पूर्व,...
- Advertisement -