संपादकीय

संपादकीय

वणवा पेटला…विझवणार कोण?

महाराष्ट्रात राजकीय वणवा पेटलेला असताना राज्याच्या काही भागात विशेषत: कोकण पट्ट्यातील जंगलात वणवे लागण्याचे प्रमाण वाढले आहे. कोकणाला वणवे नवीन नाहीत, परंतु त्याचे प्रमाण...

कुठल्या शिवसेनेला मिळेल जनतेचा आशीर्वाद?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर महाविकास आघाडीचे सरकार कोसळले. एकनाथ शिंदे यांनी भाजपच्या सोबतीने राज्यात सरकार स्थापन केले. हे सर्वसामान्यांचे सरकार आहे, असे...

अनागोंदीची होळी होईल का?

सध्या महाराष्ट्राचे राजकारण एकमेकांवरील आरोप-प्रत्यारोपाने ढवळून निघाले आहे, राजकारण म्हटले की, सत्तास्पर्धा ही आलीच, त्यात मग सत्ताधारी आणि विरोधक या दोन बाजू लोकशाहीमध्ये ओघाने...

प्रसिद्ध कादंबरीकार रणजित देसाई

रणजित देसाई यांचा आज स्मृतिदिन. रणजित देसाई हे प्रसिद्ध कादंबरीकार, कथालेखक, नाटककार होते. त्यांचा जन्म ८ एप्रिल १९२८ रोजी कोल्हापूरच्या कोवाड याठिकाणी झाला. इंग्रजी...
- Advertisement -

वाणी ज्ञानेश्वरांची

मृदु आणि कठिण । हे स्पर्शाचे दोन्ही गुण । जे वपूचेनि संगें कारण । संतोषखेदां ॥ आता मऊपणा व कठीणपणा हे स्पर्श या विषयाचे दोन...

मानवधर्म… देशधर्म… म्हणजेच ‘जगमित्र’ भारत!

यावर्षी भारताकडे जी-ट्वेंटीचे अध्यक्षपद आहे. यजमान भारताने ‘वसुधैव कुटुंबकम’ संकल्पनेवर आधारित वर्षभर होणार्‍या कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. एकीकडे रशिया आणि युक्रेन युद्ध सुरू असताना...

एकाधिकारशाहीवर हातोडा!

केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कामकाजात पारदर्शकता आणण्यासाठी गुरुवारी सर्वोच्च न्यायालयाने ऐतिहासिक निर्णय दिला. या निर्णयानुसार मुख्य निवडणूक आयुक्त आणि इतर निवडणूक आयुक्तांची निवड थेट केंद्र...

वाणी ज्ञानेश्वरांची

आइकें शरीर तरी एक । परी वयसाभेद अनेक। हें प्रत्यक्षचि देख । प्रमाण तूं ॥ आणखी असे पाहा की, शरीर तर एकच असते, पण वयपरत्वे...
- Advertisement -

भारताची पहिली आशियाई स्पर्धा

आशियाई स्पर्धा अथवा एशियाड ही दर ४ वर्षांनी आशियाई देशांमध्ये भरवली जाणारी एक बहु-क्रीडा स्पर्धा आहे. सर्वप्रथम आशियाई स्पर्धा भारताची राजधानी नवी दिल्ली येथे...

कुंपणच शेत खातंय…चौकशी समिती काय करणार!

सध्या सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने कोकण विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पात झालेल्या कथित घोटाळ्याबाबत चौकशी समिती नेमली...

पोटनिवडणुकीचा धडा…

संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या पुण्यातील कसबा आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीत अनुक्रमे काँग्रेस आणि भाजप, तसेच एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने बाजी मारली आहे. चिंचवडची...

वाणी ज्ञानेश्वरांची

परी मूर्खपणें नेणसी । न चिंतावें तें चिंतिसी । आणि तूंचि नीति सांगसी । आम्हांप्रति ॥ परंतु मूर्खपणामुळे तुला हे समजत नाही व ज्या गोष्टी...
- Advertisement -

कर्तृत्ववान उद्योगपती जमशेदजी टाटा

जमशेदजी नुसीरवानजी टाटा हे भारताचे पहिले उद्योगपती होते. त्यांनी भारतातील सर्वात मोठी मिश्र कंपनी टाटा ग्रुपची स्थापना केली. त्यांचा जन्म ३ मार्च १८३९ रोजी...

सिएटलचा लढा, जातवास्तव आणि आपण!

अमेरिकेतील सिएटल सिटी कौन्सिलने घेतलेल्या जातविरोधी कायद्याच्या निर्णयामुळे परदेशातही जातवास्तवाची व्याप्तीच समोर आली आहे. त्याच अमेरिकेतील विद्यापीठात कास्ट इन इंडिया विषयावरील पेपरचे सादरीकरण करताना...

राऊत विरोधकांच्या जाळ्यात

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी विधिमंडळाबाबत केलेल्या वक्तव्यावरून वादंग उठला आहे. तसे पाहिले तर असे केव्हा ना केव्हा तरी होणे...
- Advertisement -