Saturday, April 1, 2023
27 C
Mumbai
संपादकीय वाणी संतांची

वाणी संतांची

वाणी ज्ञानेश्वरांची

जे बुद्धियोगा योजिले । तेचि पारंगत जाहले । इहीं उभयबंधीं सांडिले । पापपुण्यीं ॥ ज्यांची बुद्धियोगाकडे प्रवृत्ती झाली, तेच...

वाणी ज्ञानेश्वरांची

आचरतां सिद्धी गेलें । तरी काजाचि कीर आलें । परी ठेलियाही सगुण जहालें । ऐसेंचि मानीं ॥ कर्म करताना...

वाणी ज्ञानेश्वरांची

कां उदकमय सकळ । जर्‍ही जाहलें असे महीतळ । तरी आपण घेपें केवळ । आर्तीचजोगें ॥ अथवा, सर्व पृथ्वी...

वाणी ज्ञानेश्वरांची

म्हणौनि हे पार्था । दुर्बुद्धि देख सर्वथा । तयां वेदवादरतां । मनीं वसे ॥ म्हणून, पार्था, वेदातील अर्थावादात मग्न...

वाणी ज्ञानेश्वरांची

देखैं कामनाअभिभूत । होऊनि कर्में आचरत । ते केवळ भोगीं चित्त । देऊनियां ॥ हे पहा ते केवळ भोगाच्या...

आलेली संधी वाया जाऊ देऊ नये

मुलगा आजारी पडला तर माणूस देवाला नवस करून त्याला जगवायचा प्रयत्न करू लागतो; ‘जगला तर देवाला अर्पण करीन’ म्हणतो. अर्पण करणार म्हणजे आपलेपणा सोडणार;...

आहे त्या परिस्थितीत समाधानी राहावे

गोंदवलेकर महाराज म्हणतात की, मनुष्य मला भेटला की तो सुखी किती आहे हे मी पाहतो, त्याच्या इतर गोष्टी मी पाहत नाही, पण तुम्ही त्याची...

भगवंतापासून माणसाला माया दूर करते

वस्तू आहे तशी न दिसता विपरीत दिसणे म्हणजे माया होय. माया म्हणजे जी असल्याशिवाय राहात नाही, पण नसली तरी चालते; उदाहरणार्थ, छाया. माया ही...

मायेचा जोर संकल्प-विकल्पात आहे

द्वैत आणि अद्वैत ही काय भानगड आहे? भगवंतापासूनच सर्व झाले. एकापासून दोन झाले. आपण मूळ स्वरूपापासून बाजूला झालो म्हणून द्वैत आले. मायेमध्ये सापडले नाही...

समाधान मिळण्यासाठी निष्ठा हवी

सर्व ठिकाणी राम भरलेला जो पाहील त्यालाच समाधान मिळेल. ज्या घरात समाधान, तेथे भगवंताचे राहणे जाण. जे घडते ते भगवंताच्या इच्छेने घडते, अशा खर्‍या...

मनुष्य आनंदासाठी न जगता वस्तूसाठी जगतो

जगण्यामध्ये काहीतरी आनंद असला पाहिजे. जगणे हे आनंददायक आहे, मग आपल्याला दुःख का होते? म्हणजे, मनुष्य आनंदासाठी जगतो आणि दुःख करतो. याचे कारण असे...

जे चिरकाल राहते तेच खरे सत्य

आपण स्वप्नात असतो तोपर्यंत स्वप्नच खरे आहे असे वाटते. त्याचप्रमाणे जोपर्यंत भगवंताचे सत्यत्व आपल्याला नीट समजत नाही, तोपर्यंत हे सर्व मिथ्या असणारे जग आपण...

जिथे संत तिथे आनंद, समाधान असते

काही संत वरून अज्ञानी दिसतात, पण अंतरंगी ज्ञानी असतात. खरोखर, संतांची बाह्यांगावरून पुष्कळदा ओळख पटत नाही. संतांचे होऊन राहिल्याने, किंवा त्यांनी सांगितलेल्या साधनात राहिल्यानेच...

संतांचे ग्रंथ हे आईच्या दुधासारखे

पोथ्या आणि संतांचे ग्रंथ आपण मोठ्या प्रेमाने वाचतो आणि सांगतो, पण तशी कृती करीत नाही म्हणून आपण देवाला अप्रिय होतो. संतांचे ग्रंथ हे अगदी...

भगवंताच्या स्मरणातून समाधान मिळेल

प्रत्येकाला असे वाटते की, मी कुणाची निंदा करीत नाही, धर्माने वागतो, तरी मी दुःखी आणि वाईट माणसे सुखात वावरताना दिसतात, हे कसे काय? अगदी...

चिरकाल टिकणारा आनंद वस्तूरहित

गोंदवलेकर महाराज म्हणतात की, जगात प्रत्येक मनुष्य स्वतःला आनंद मिळावा म्हणून धडपडतो आहे. किंबहुना, आनंद नको असे म्हणणारा मनुष्य मिळणारच नाही. म्हणजे मनुष्याला आनंद...

भगवंताच्या नामाचा सतत सहवास ठेवा

एक मनुष्य प्रवासाला निघाला. त्याने सर्व सामान घेतले. तो पानतंबाखू खाणारा होता, त्याने तेही सर्व साहित्य बरोबर घेतले होते. गाडी सुरू झाल्यावर थोड्या वेळाने...