Wednesday, May 31, 2023
27 C
Mumbai
संपादकीय वाणी संतांची

वाणी संतांची

वाणी ज्ञानेश्वरांची

ऐसियांही सांकडां बोला । एक उपायो आहे भला । तो करितां जरी आंगवला । तरी सांगेन तुज ॥ मग...

वाणी ज्ञानेश्वरांची

जैसी चंदनाची मुळी । गिंवसोनि घेपे व्याळीं । नातरी उल्बाची खोळी । गर्भस्थासी ॥ अर्जुना, फार काय सांगावे, जेथे...

वाणी ज्ञानेश्वरांची

इहीं संतोषवन खांडिलें । धैर्यदुर्ग पाडिले । आनंदरोप सांडिले । उपडूनियां ॥ यांनी संतोषरूपी वन तोडून टाकिले, धैर्यरूपी किल्ला...

वाणी ज्ञानेश्वरांची

जयांसि भुकेलियां आमिषा । हें विश्व न पुरेचि घांसा । कुळवाडियांचिया आशा । चाळीत असे ॥ काय चमत्कार सांगावा!...

वाणी ज्ञानेश्वरांची

तंव हृदयकमळआरामु । जो योगियांचा निष्कामकामु । तो म्हणतसे पुरुषोत्तमु । सांगेन आइक || तेव्हा हृदयास रमविणारा आणि योगिजन...

रामचरित्र सर्वांना अनुकरणीय आहे

गोंदवलेकर महाराज म्हणतात की, एक गृहस्थ मला भेटले. ते म्हणाले,‘हिंदू धर्मासारखा धर्म नाही; पण देव सगुणात आले हे मला कबूल नाही. म्हणे निरनिराळ्या उपासना...

भगवंताचे नाम हे औषध समजावे

‘भगवंता, माझा भोग बरा कर,’ असे आपण जर त्याला म्हटले नाही, तर त्याच्या स्मरणाची जाणीव आपल्याला होईल. भगवंताच्या स्मरणात आनंद आहे. आनंदाची जाणीव झाली...

भगवंताविषयी श्रद्धा ठेवून कर्तव्य करावे

कोणत्याही धर्माची आपण कधीही निंदा करू नये. प्रत्येक धर्मात निरनिराळे विधी लावलेले असतात. धर्माला विधींची फार जरूरी असते. विषयसुद्धा आम्ही विधीने भोगतो. आम्ही गंगेवर...

गीता ही सर्व ग्रंथांमध्ये श्रेष्ठ

गोंदवलेकर महाराज म्हणतात की, गीता ही वेदांपेक्षा श्रेष्ठ आहे. वेद हे देवाच्या निःश्वासातून निघाले, तर गीता ही त्याच्या मुखातून निघाली. गीतेचा विषय कोणता? गीतेचा...

सर्वांभूती भगवद्भाव हेच परमार्थाचे सार

भगवंत एकच ओळखतो : जो त्याची भक्ती करतो, तो त्याला आवडतो. तिथे जातीचे, वर्णाचे, बंधन नाही. आपण भाग्यवान कुणाला म्हणतो? ज्याच्याजवळ पैसा अधिक असतो...

माणसाने आचार-विचाराने पवित्र असावे

गोंदवलेकर महाराज म्हणतात की, भगवंताचे समाधान आपणास न मिळण्याचे कारण, आम्ही ज्याचे आहोत असे वाटते ते आम्हाला सोडता येत नाही; प्रपंच आम्हाला हवासा वाटतो....

गुरूवर श्रद्धा ठेवून आज्ञेत राहावे

सरकारी नोकर वरिष्ठाच्या हुकूमाप्रमाणे चालत असल्यामुळे त्याच्यावर वैयक्तिक जबाबदारी कसलीही येत नाही आणि कर्तेपणाही त्याला शिवत नाही; त्याप्रमाणे गुरूवर श्रद्धा ठेवून त्याच्या आज्ञेत राहावे....

भक्तीत फळाची अपेक्षा ठेवू नये

कोणतेही बी पेरताना ते अत्यंत शुद्ध असावे; म्हणजे किडलेले किंवा सडलेले नसावे. भगवंताशिवाय दुसर्‍या कोणत्याही फळाच्या हेतूने केलेली भक्ती ही सडलेल्या बीजासारखी आहे. आता,...

ईश्वराच्या प्राप्तीसाठी तळमळ हवी

नुसता विषयाचा त्याग केल्याने ईश्वराची प्राप्ती होत नाही; बायकोचा त्याग करून होत नाही; जनात राहून होत नाही तसेच वनात राहिल्यानेही होत नाही. खरे म्हटले...

भगवंताच्या पूजेला बाह्योपचार नको

देहाभिमान नाहीसा झाला म्हणजे काळजीचे कारण उरत नाही. ‘मी साधन करतो’ असा अभिमान देहाभिमानामुळे उत्पन्न होतो. हा साधनाभिमानही घातक असतो. तेव्हा, जे काही होते...

आपण प्रपंचाचे गुलाम बनू नये

गोंदवलेकर महाराज म्हणतात की, ज्याच्या मुखात नाम आहे त्याच्या हृदयात राम आहे खास. ज्याच्या हृदयात राम आहे, तो राम म्हणूनच मी पाहतो. प्रपंचामध्ये जोपर्यंत...

अंतःकरण दुर्गुणांपासून स्वच्छ करावे

आपले ध्येय काय असावे हे ठरविण्याची बुद्धी माणसाला आहे, ती खालच्या प्राण्यांना नाही. हाच माणसात आणि त्या प्राण्यांत फरक आहे. प्राण्यांना प्रारब्धाने आलेले भोग...