महाराष्ट्र

महाराष्ट्र

उत्तर महाराष्ट्र

North Maharashtra News, Dhule Crime News, Nandurbar News, Jalgaon, Dhule Real estate News, Jalgaon Election, Latest News, Live Video,धुळे,नंदुरबार,जळगाव,मालेगाव,बातम्या,लाईव्ह व्हिडिओ,ताज्या बातम्या,व्हायरल व्हिडिओ

छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhaji Nagar news, Chhatrapati Sambhaji Nagar latest news, Chhatrapati Sambhaji Nagar Breaking News, headlines,Chhatrapati Sambhaji Nagar online,Chhatrapati Sambhaji Nagar City News, Chhatrapati Sambhaji Nagar live Updates, online news in Chhatrapati Sambhaji Nagar, Chhatrapati Sambhaji Nagar Marathi news, current Chhatrapati Sambhaji Nagar news in marathi,daily Chhatrapati Sambhaji Nagar news,Chhatrapati Sambhaji Nagar News Headlines

नागपूर

nagpur news, nagpur latest news, nagpur Breaking News, headlines,nagpur online,nagpur City News, nagpur live Updates, online news in nagpur, nagpur Marathi news, current nagpur news in marathi,daily nagpur news,nagpur News Headlines

‘वज्रमूठ’ सभेपूर्वीच ठाकरे गटाला धक्का; पक्षाची इत्यंभूत माहिती असलेला मोहरा शिंदे गटात

गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडताना दिसून येत आहेत. त्यातच आता ठाकरे गटासाठी एक मोठा धक्का देणारी बातमी समोर आली आहे. वज्रमूठ...

पुढील पाच दिवस राज्यात वादळी पावसाची शक्यता; नांदेड, छत्रपती संभाजीनगरात पुन्हा अवकाळी पाऊस

देशातील वातावरण सातत्याने बदलत आहे. कुठे उन्हाचे चटके तर कुठे अवकाळी पाऊस कोसळत आहे. याचा शेती पिकांना मोठा फटका बसत आहे. दरम्यान, हवामान विभागाने...

Live Update : उद्धव ठाकरे रविवारी रात्री 12 वाजता हुतात्मा चौकात जाणार

उद्धव ठाकरे रविवारी रात्री 12 वाजता हुतात्मा चौकात जाणार राष्ट्रवादी काँग्रेसेचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याकडून बीकेसी सभास्थळाची पाहाणी भिवंडी इमारत दुर्घटनेत आतापर्यंत 6 जणांचा मृत्यू रत्नागिरीत 11...

काय काम करावे लागते? कसे काम केल्याने पक्ष आपल्याला तिकिट देतो…; अजितदादांचा बावनकुळेंना टोला

'माझ्या कार्यक्रमाची पाहाणी करून नागपूरला जातो आणि बावनकुळे यांची भेट घेतो किंवा ते मुंबईला येणार असतील तर भेटतो आणि काय काम करावे लागते? कसे...
- Advertisement -

आदित्य ठाकरेंचे पुन्हा महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांना पत्र; म्हणाले…

गेल्या काही दिवसांपासून ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे मुंबईतील रस्त्यांच्या सिमेंट काँक्रिटीकरणावर सातत्याने सवाल उपस्थित करत आहे. वारंवार पत्रकार परिषद घेत रस्ते घोटाळे समोर...

‘शिवसेना-भाजपमध्ये वाढलेलं अंतर आमच्यासाठी शुभसंकेत होता’, पवार उलगडणार वादळी राजकीय कालखंड

Lok Maje Sangati a revised version मुंबई - भारतीय जनता पक्षाचे शीर्षस्थ नेतृत्व अर्थात नरेंद्र मोदी आणि अमित शहा या दोन्ही नेत्यांच्या देहबोलीतून आणि...

बारसु रिफायनरीबाबत अजित पवार म्हणाले; ‘प्रकल्पाला विरोध नाही पण…’

बारसू येथील प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पावरून जोरदार राजकारणाचे वारे वाहत आहेत. या रिफायनरीवरून राजकीय नेतेमंडळी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. अशातच राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार...

बारसू रिफायनरी वाद : आंदोलनाच्या प्रतिनिधींनी घेतली शरद पवारांची भेट; ‘या’ विषयांवर चर्चा

बारसु येथे होत असलेल्या रिफायनरीला कोकणवासियांनी कडाडून विरोध केला आहे. सध्या हे आंदोलन तीन दिवसांसाठी स्थगित करण्यात आले आहे. अशातच या आंदोलनाचे नेतृत्व करणारे...
- Advertisement -

बाजार समिती निवडणुकीत राडा : भाजप आमदार गोपीचंद पडळकरांची ग्राम पंचायत सदस्याला मारहाण

आटपाडी (सांगली) - आटपाडी कृषि उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत राडा झाला आहे. भारतीय जनता पक्षाचे (BJP) विधानपरिषदेतील आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी एका...

राज्यात पुढील पाच दिवस अवकाळी पावसाची शक्यता

महाराष्ट्रासह देशभरात पुढील 5 दिवस अवकाळी पावसाची शक्यता आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने हा अंदाज व्यक्त केला असून, शुक्रवार 5 मे पर्यंत देशभरात मुसळधार पावसाची...

मुंबईतील १ मेची मविआची वज्रमूठ सभा ऐतिहासिक होणार – संजय राऊत

मुंबईतील वांद्रे येथील वांद्रे कुर्ला संकूलन(बीकेसी) येथे महाविकास आघाडीची वज्रमुठ ही सभा होणार आहे. राज्याभरात या सभांचे आयोजन करण्यात आले असून, १ मे रोजी...

बारसू रिफायनरी वाद : रत्नागिरीत ११ मे पर्यंत मनाई; चाकरमानी हैराण

बारसू येथील प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पावरून जोरदार राजकारणाचे वारे वाहत आहेत. या रिफायनरीवरून राजकीय नेतेमंडळी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. अशातच सरकारने येत्या 11 मेपर्यंत रत्नागिरीत...
- Advertisement -

Prakash Ambedkar on Barsu : कोकणाची वाट लावू नका, प्रकाश आंबेडकरांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना आवाहन

मुंबई - बारसू रिफायनरी प्रकल्पावरुन सध्या राजकारण पेटलं आहे. शिवसेना ठाकरे गटाने या प्रकल्पाला जोरदार विरोध केला आहे. स्थानिकांनीही या प्रकल्पाविरोधात भूमिका घेतली आहे....

शरद पवार यांनी उद्धव ठाकरेंना हिंदुत्वापासून तोडलं, भाजप नेत्याचा गंभीर आरोप

सातारा : उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) हिंदुत्वापासून तोडण्याचे काम राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी केला असल्याचा गंभीर आरोप भाजपा नेते आणि...

रत्नागिरी पर्यटनासाठी MTDCची जाहीरात, नेटकऱ्यांनी बारसू रिफायनरीवरुन केले ट्रोल

मे महिन्याच्या सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी सर्वांनी कोकणाची वाट धरली आहे. मुंबईसह राज्याच्या अनेक भागांतून चाकरमानी कोकणात जात आहेत. कोकणाचे सौदर्य डोळ्यांत टीपण्यासाठी रेल्वे गाड्याही...
- Advertisement -