मुंबई

मुंबई

वरळीत घडलंय बिघडलंय

कॉर्पोरेट हब,व्यावसायिक इमारतींचे जाळे लाभलेला , मराठी भाषिकांचे प्राबल्य आणि पुर्वीपासून शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या वरळी विधानसभा मतदारसंघामध्ये सकाळपासून मतदारांनी केंद्रावर तुरळक प्रमाणात गर्दी केल्याचे...

निवडणुकीच्या कर्तव्यावरील शिक्षकांना उद्या शाळेत उशीरा येण्याची सूट

आज राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडले. निवडणूक अधिकाऱ्यांसोबत शाळेतील शिक्षकांनीही निवडणूकीच्या कार्यात मदत केली. त्यामुळे निवडणुकीची ड्युटी केलेल्या शिक्षकांना उद्या शाळेत उशीरा पोहोचण्याची...

मुंबईकरांना झालंय काय? ३६ पैकी २१ मतदारसंघात मतदान घटलं!

विधानसभा निवडणुकांसाठी आज राज्यातल्या २८८ मतदारसंघात मतदान झालं. मतदान झाल्यानंतर संध्याकाळी ६ वाजता हाती आलेल्या अंतिम आकडेवारीनुसार राज्यातल्या एकूण मतदानाची आकडेवारी ६०.४६ टक्क्यांवरच अडकली...

…म्हणून निवडणूक अधिकाऱ्यांवर जया बच्चन रागावल्या

आज राज्यातील विधानसभा निवडणुकीचे मतदान पार पडले. सामान्यांपासून सेलिब्रेटीपर्यंत सर्वांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. यात बच्चन कुटुंबीयही मागे राहिले नाहीत. जुहू येथील मतादन केंद्रावर...
- Advertisement -

कल्याणमध्ये मतदारांमध्ये सकाळी निरुत्साह, दुपारनंतर उत्साह

विधानसभेसाठी सोमवारी मतदान पार पडले. मात्र, लोकसभेला मतदारांचा जितका प्रतिसाद होता तसा प्रतिसाद यावेळी दिसून आला नाही. सकाळपासून मतदारांमध्ये निरुत्साह होता. मात्र संध्याकाळ नंतर...

निवडणुकीत व्यस्त असल्याने शिक्षकांना दुसऱ्या दिवशी लेट येण्याची सूट

विधानसभा निवडणूकीच्या कामानिमित्त गेले दोन दिवसांपासून तसेच आज २१ ऑक्टोबर मतदानाच्या दिवशी शिक्षक वर्ग व्यस्त होता. तसेच मतदानाच्या दिवशी कामावर लेट येण्याची सवलत मिळाल्याने...

बदलापूरमध्ये वडीलांवर अंत्यसंस्कार करुन मुलांनी मतदानाचे कर्तव्य पार पाडले

राज्यात विधानसभा निवडणुकीसाठीचे मतदान आज पार पाडले. राज्याच्या काही भागांत उत्साहात मतदान पार पडले तर काही भागात हाणामारीच्या किरकोळ घटना घडल्या. राज्यातील ३ हजार...

बाबासाहेब पुरंदरे यांनी ९७ व्या वर्षी बजावला मतदानाचा हक्क

संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या राज्य विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदानाला सकाळी ७ वाजल्यापासून सुरुवात झाली आहे. राज्यातील ३ हजार २३७ उमेदवारांचे भवितव्य आज ठरणार असून...
- Advertisement -

पनवेलसह उरण आणि नवी मुंबईमध्ये मतदानाचा टक्का घसरला

राज्यात १४ व्या विधानसभेसाठी सार्वत्रिक निवडणुका पार पडत असताना मतदानाचा टक्का मात्र घसरल्याचे पाहावयास मिळत आहे. यंदाच्या निवडणुकीत दुपारी एक वाजेपर्यंत नवी मुंबईतल्या बेलापूरमध्ये...

वरळीत ६ वेळा बंद पडलं वोटिंग मशीन, EVMमध्ये काळंबेरं?

EVM अर्थात इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनमध्ये कोणतीही गडबड नसल्याचा दावा अनेकदा निवडणूक आयोगाने केला. त्याच आधारावर बॅलेट पेपरवर मतदान करण्याची मागणी देखील फेटाळून लावण्यात आली....

महायुतीच्या २०० पेक्षा अधिक जागा येणार नाहीत – मनोहर जोशी

आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना महायुती २२० जागांचा आकडा पार करेल, असा दावा या पक्षांकडून केला जात असताना महायुतीचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री मनोहर...

भिवंडीच्या गोदामाला भीषण आग; तर इंदूरचे गोल्डन हॉटेल आगीत खाक

भिवंडीच्या गोदामाला भीषण आग लागल्याची घटना आज सकाळी घडली असून इंदोरमध्ये देखील आगीची घटना घडली आहे. इंदोरमधील गोल्डन हॉटेलला भीषण आग लागल्याची घटना आज...
- Advertisement -

आशिष शेलार, रविंद्र वायकर यांनी बजावला मतदानाचा हक्क

राज्याचे शालेय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण मंत्री आणि वांद्रे पश्चिम विधानसभा मतदार संघातील भाजपा, शिवसेना, रिपाइं महायुतीचे उमेदवार अॅड. आशिष शेलार यांनी सकाळी...

उत्सव लोकशाहीचा, देश कर्तव्याचा!

२१ ऑक्टोबर रोजी मतदान होत आहे. आपले एक मत महाराष्ट्राचे भविष्य घडवू शकते. त्यामुळे चला घराबाहेर पडा आणि मतदान करूनच या! राज्यातील २८८ मतदारसंघात...

मतांचा पाऊस कोणाच्या बाजूने?

गेले महिनाभर सुरु असलेला विधानसभा निवडणुकीचा धुरळा आता खाली बसला असून महाराष्ट्रातील जनता लोकशाहीच्या उत्सवासाठी सज्ज झाली आहे. पुन्हा एकदा महायुतीचेच सरकार येणार, असा...
- Advertisement -