रायगड

रायगड

रायगडमध्ये दरड कोसळून ५ जणांचा मृत्यू; ५ जण अजूनही ढिगाऱ्याखाली

रायगड जिल्ह्यातील सुतारवाडी परिसरात मुसळधार पावसामुळे दरड कोसळली आहे. यामध्ये पाच जणांचा मृत्यू झाला आहे. तर पाचजण अजूनही ढिगाऱ्याखाली अडकले आहेत. याबाबतची माहिती रायगड...

ज्येष्ठ पत्रकार नवीन सोष्टे कालवश

रायगड जिल्हा मराठी पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष तथा ज्येष्ठ पत्रकार आणि साहित्यिक नवीन सोष्टे यांचे निधन झाले. पाऊण महिन्यापूर्वी कोरोनाचे निदान झाल्यामुळे त्यांना तातडीने...

पनवेलमधील केळवणे गावात वानरांचा उच्छाद

मुसळधार कोसळणाऱ्या पावसामुळे नागरिक अगोदरच त्रस्त झाले आहेत. त्यातच पनवेल तालुक्यातील केळवणे गावात वानरांनी उच्छाद मांडला आहे. ही वानरे एका घरावरून दुसऱ्या घरांवर उड्या...

महाड : पूर पाहताना एकाचा मृत्यू

महाडमध्ये दोन दिवस कोसळधार सुरू असून, तालुक्यातील सावित्री, गांधारी आणि काळ या नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. पुराचे पाणी शहरातील बिरवाडीसह औद्योगिक परिसरात घुसले...
- Advertisement -

दासगाव येथील पुराच्या पाण्यात अडकलेल्या ९ जणांचे बचाव

गेल्या २४ तासांत राज्यात अतिवृष्टीमुळे अनेक जिल्ह्यात पूरसदृश स्थिती निर्माण झाली आहे. अनेक जिल्ह्यातील नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. महाड तालुक्यातील सावित्री नदीनेही धोक्याची...

रायगडमध्ये नद्यांना पूर पाचजण वाहून गेले

जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून पावसाने चांगलेच थैमान घातले आहे. पेण तालुक्यात बाळगंगा नदीला आलेल्या पुराचे पाणी मुंबई-गोवा या राष्ट्रीय महामार्गावर आल्याने महामार्ग पाण्याखाली गेला...

रामदास बोट दुर्घटनेचे एकमेव प्रत्यक्षदर्शी; जगन्नाथ मुंबईकर

'आज बरोबर ७३ वर्षे झाली त्या घटनेला... वयाच्या ८७ व्या वर्षीही तिची थोडी जरी आठवण झाली तरीदेखील अंगावर सर्कन काटा उभा राहतो. ते चित्र...

बंडखोर नगरसेवकांची बचावासाठी पळवाट; उच्च न्यायालयात घेतली धाव

माथेरान नगरपरीषदेतील शिवसेनेच्या नऊ आणि एक स्विकृत असे एकूण दहा नगरसेवकांनी २७ मे रोजी भाजपात प्रवेश केल्याने गेल्या काही महिन्यांपासून माथेरानचे राजकारण चांगलेच ढवळून...
- Advertisement -

नागोठणे ते पेणच्या प्रवासात होडीचा ‘आनंद’

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम कूर्मगतीने सुरू असतानाच काही ठिकाणी रस्त्यावर खड्ड्यांचे जाळे पसरल्याने नागोठणे ते पेणपर्यंतचा प्रवास हा चक्क होडीतून होत असल्याचा ‘आनंद’...

प्रदूषणाचा ‘किल्ला’ लढविणार्‍या किल्लेदारांची दमछाक?

जल आणि वायू प्रदूषणामुळे तालुक्यातील धाटावचा परिसर हैराण झालेला असल्याने यावर मात करण्यासाठी राज्याच्या पर्यावरणमंत्र्यांनी व्ही. व्ही. किल्लेदार यांची उप प्रादेशिक अधिकारी म्हणून नियुक्ती...

चिरनेरच्या आदिवासींची वाट बिकट

लाखो रुपये खर्च करून उरण तालुक्यातील रस्ते चकाचक करण्यात आले असून त्यांना नवा थाट लाभला आहे. मात्र चिरनेर गावापासून अवघ्या तीन किमी अंतरावर डोंगर...

कर्जतमधील तुलसी गृहनिर्माण संकुल वादाच्या भोवऱ्यात

कर्जत रेल्वे स्थानकाला अगदी खेटूनच तुलसी गृहनिर्माण संकुल उभारण्याचे काम सुरु आहे. मात्र हे बांधकाम करताना विकासकाने अटी शर्तींचे उल्लंघन केल्याचे उघड झाले आहे....
- Advertisement -

गावठाण जमिनींचे ड्रोनद्वारे सर्वेक्षण; खालापुरात होणार पहिला प्रयोग

राज्यातील सर्व गावांच्या गावठाण जमिनिचे अत्याधुनिक जीआयएस आधारित सर्वेक्षण आणि भूमापन होणार असून, सर्वात प्रथम तालुक्यात प्रायोगिक तत्त्वावर ड्रोनद्वारे मोजणी होणार असल्याची माहिती तहसीलदार...

प्राथमिक शिक्षणात स्वाध्याय पुस्तिकेवर भर; ऑनलाईनमुळे शिक्षणाचा खेळखंडोबा

कोरोना संसर्गात गेल्या वर्षापसून बंद असलेल्या प्राथमिक शाळा यंदाच्या शैक्षणिक वर्षात देखील सुरू झाल्या नसून पहिली ते चौथी इयत्तेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा बोजवारा उडाला...

परसबागेतून कुटुंबाला आधार; वरंधमधील महिलेकडून विविध भाज्यांचे उत्पादन

ग्रामीण भागातील घराच्या मागील बाजूस असलेल्या परसबागा या कुटुंबाला आधार असतात. वरंध गावातील एका महिलेने याच परसबागेला आधुनिक शेतीची जोड देत विविध भाज्यांचे उत्पादन...
- Advertisement -