संपादकीय

संपादकीय

अधिष्ठानाशिवाय कर्म साधत नाही

या जगात कर्माशिवाय कोण राहतो? पण कर्म यथासांग होत नाही याचे कारण, आपण कर्म कशाकरिता करतो याची जाणीवच होत नाही आपल्याला. अधिष्ठानाशिवाय कर्म साधत...

भारत इतिहास संशोधक मंडळ

भारत इतिहास संशोधक मंडळ ही भारताच्या व विशेषतः मराठेशाहीच्या इतिहासाचे संशोधन करणारी भारतातील एक अग्रगण्य स्वायत्त संस्था आहे. तिची स्थापना ७ जुलै १९१० रोजी...

बंड की उठाव…?

दोनच दिवसांपूर्वी महाराष्ट्राच्या विधानसभेत नवनियुक्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारवरील विश्वासदर्शक ठराव राज्यपालांच्या आदेशानुसार विशेष अधिवेशन घेऊन मंजूर करण्यात आला. या विश्वासदर्शक ठरावाच्या महत्वाच्या...

प्रयोगशील साहित्यिक व्यंकटेश माडगूळकर

व्यंकटेश दिगंबर माडगूळकर हे श्रेष्ठ मराठी कथाकार आणि कादंबरीकार होते. त्यांचा जन्म 6 जुलै 1927 रोजी सांगली जिल्ह्यातील माडगूळ या ठिकाणी झाला. औपचारिक शिक्षण...
- Advertisement -

भगवंतावर भार ठेवून निवांत असावे

वेळप्रसंग येईल तसे वागणे उचित आहे आणि त्याबद्दल मनावर परिणाम होऊ देऊ नये. परमात्म्याच्या चिंतनात मन गुंतले असताना अवांतर गोष्टींचा परिणाम त्यावर होत नाही....

भाजपची झाली सरशी, आता तरी इंधन दर उतरतील का!

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने सोमवारी विधानसभेत विश्वासदर्शक ठराव जिंकला. विश्वासदर्शक ठरावाच्या अभिनंदन प्रस्तावावरील समारोपाचं भाषण करताना एकनाथ शिंदे यांनी तडाखेबंद फटकेबाजी करत...

नांदा सौख्य भरे!

दोन आठवड्यांपूर्वी महाराष्ट्रात सुरू झालेल्या सत्तानाट्याचा शेवट शिंदे गट आणि भाजप यांनी १६४ विरुद्ध ९९ मतांनी विश्वासदर्शक ठराव जिंकून झाला. त्यापूर्वी विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत...

देवेंद्रे रचिला पाया, एकनाथ झालासी कळस..

माऊली, तुम्हाला ठाऊकच असेल, हयातभर ज्यांना टोकाचा विरोध केला त्या दोन पक्षांशी उद्धव महाराज मुंबईकरांनी अडीच वर्षांपूर्वी हातमिळवणी केली होती.. माऊली, बघा किती ही...
- Advertisement -

सुप्रीम कोर्टाने टोचले कान !

प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी सुप्रीम कोर्टानं भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा यांच्याविरोधात शुक्रवारी अतिशय कडक शब्दात, गंभीर ताशेरे ओढत कानउघाडणी केली...

परमेश्वर भक्ताचे मन, भाव पाहतो

गोंदवलेकर महाराज म्हणतात की, तुम्ही सर्वजण छान सेवा करत आहात याबद्दल शंका नाही. अशीच सेवा अखंड चालू ठेवा, त्यातच कल्याण आहे. त्यानेच आपण तरून...

आरमाराचे प्रमुख दर्यासारंग कान्होजी आंग्रे

कान्होजी आंग्रे यांचा आज स्मृतिदिन. कान्होजी आंग्रे हे १८ व्या शतकातील मराठा आरमाराचे प्रमुख होते. त्यांनी इंग्रज, पोर्तुगीज, डच, फ्रेंच आरमाराबरोबर लढून मराठा आरमाराची...

काय शेती..काय शेतमालाचा भाव..काय शेतकरी…ओक्के कधी होणार?

‘काय झाडी, काय डोंगार, काय हाटील...एकदम ओक्केमध्ये आहे...’ सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांचे हे शब्द राज्यातच नाही तर देशातही गाजले. आमदारांच्या नाराजी नाट्यानंतर राज्यात...
- Advertisement -

आसक्ती न ठेवता भक्ती करावी

एकदा असे झाले की, एका साधूकडे चोरांनी चोरी केले. ते पळून जात असताना शिष्यांनी पाहिले, तेव्हा चोरांना धरून त्या शिष्यांनी खूप चोप दिला. हे...

लोकप्रिय रहस्य कथाकार बाबूराव अर्नाळकर

चंद्रकांत सखाराम चव्हाण उर्फ बाबूराव अर्नाळकर यांचा आज स्मृतिदिन. चंद्रकांत चव्हाण हे बाबूराव अर्नाळकर या टोपणनावाने लिहिणारे मराठी लेखक होते. त्यांचा जन्म ९ जून...

गुरूच्या आज्ञेत राहणे हीच खरी सेवा

गोंदवलेकर महाराज म्हणतात की, साधनाची आटाआटी कुठपर्यंत करायची? जप, तप, नेम, याग, वगैरे आपण कशाकरिता करतो? तर देवाची प्राप्ती व्हावी म्हणून. तोच देव जर...
- Advertisement -