फिचर्ससारांश
सारांश
अधिवेशन विदर्भात , चर्चा मुंबईची!
-सुनील जावडेकर
महाराष्ट्र राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूरमध्ये राज्य विधिमंडळाचे एका वर्षातून किमान एक अधिवेशन तरी भरवण्याचे १९५३ साली झालेल्या नागपूर करारातून निश्चित करण्यात आले...
बेफिकीर सत्ताधारी आणि वैफल्यग्रस्त विरोधक!
-रमेश लांजेवार
भारतीय लोकशाहीचे आधारस्तंभ व मंदिर समाजल्या जाणार्या संसदेत अचानक घुसखोरी होऊन संसदेत गोंधळ उडतो ही अत्यंत गंभीर व चिंताजनक बाब आहे. आपल्या सर्वांनाच...
नाताळ आणि लोककथा…
-मॅक्सवेल लोपीस
ख्रिसमस किंवा नाताळ म्हटले म्हणजे ईशपुत्र म्हटलेल्या येशू ख्रिस्ताचा जन्मदिवस, परंतु ही एक मानलेली परंपरा आहे. ख्रिस्ताचा जन्म त्या दिवशी झालाच नव्हता असा...
गायतोंडे यांचे अनाहत चित्रतरंग!
-सिद्धांत साळवी
"चित्र" हे "विचार-रेषा-आकार-रंग" या अशा माध्यमांतून घडत असते. चित्राची प्रेरणा एखाद्या सर्वज्ञात विषयापासून जरी घेतली गेली असली तरी त्यातून मिळणारा अनुभव हा वैयक्तिक...
- Advertisement -
क्यू स्टारच्या चेतनामय सैतानाचे धोके आणि संधी!
-प्रा. किरणकुमार जोहरे
‘क्यू स्टार’ हे लाँच न झालेले ‘जीपीटी’चे सर्वात अद्यावत व्हर्जन होय. मानवी नैसर्गिक (नॅचरल इंटेलिजन्स) बुद्धिमत्ता ही काय करामती करू शकते याचे...
व्यवसायासाठी फर्मची निवड…
-राम डावरे
व्यवसायासाठी कुठली फर्म निवडायची आणि त्यासाठी कुठले कुठले पर्याय उपलब्ध आहेत, नवीन व्यवसाय सुरू करताना उद्योजकाला तो व्यवसाय कुठल्या फर्ममध्ये सुरू करायचा यामध्ये...
स्त्रीमुक्तीची वेगळी वाट
-प्रवीण घोडेस्वार
कल्चरली करेस्ट या ग्रंथात ज्यांच्या मनोगतांचा समावेश केला आहे, त्या प्रत्येक स्त्रीने रूढार्थाने रीतसर धर्मांतर केलं नसलं तरी आपल्या दैनंदिन जगण्यात त्या...
शेतीचे यांत्रिकीकरण काळाची गरज!
-प्रा. डॉ. कृष्णा शहाणे
भारत हा खंडप्राय देश असून फार मोठा भूभाग हा भारतास लाभलेला आहे. यापैकी शक्य तितक्या अधिकाधिक भागावर शेती केली जाते....
- Advertisement -
पीएचडीची ऐशीतैशी!
-डॉ. ठकसेन गोराणे
लोकशाहीमध्ये लोकप्रतिनिधी म्हणून जेव्हा एखाद्या व्यक्तीला लोक निवडून देतात तेव्हा त्या मान्यवर व्यक्तीने देशाच्या राज्यघटनेतील मूल्यांची सदैव जपणूक आणि संवर्धन करण्याची जबाबदारी...
महाराष्ट्राचे महात्म्य!
-डॉ. अशोक लिंबेकर
भारतीय संतांच्या विचारावर, आचारावर आणि आदर्शावर आपल्या समाजाची जशी उभारणी झाली आहे तशीच संतांच्या विचारांवरही सुसंस्कृत माणूस घडला आहे. भारतीय संस्कृतीच्या...
जुन्या पेन्शनने तापवले राजकारण!
-विनायक चौथे
आजघडीला जुनी पेन्शन योजना राष्ट्रीय मुद्दा बनला आहे. २०२४ मध्ये लोकसभा व महाराष्ट्र विधानसभा निवडणुका होऊ घातल्या आहेत. त्या अनुषंगाने कर्मचार्यांनी "वोट फॉर...
विद्यार्थ्यांचे व्यापक मूल्यमापन!
-संदीप वाकचौरे
राष्ट्रीय शिक्षण धोरण जाहीर झाल्यानंतर देशात अंमलबजावणीच्या दृष्टीने पावले पडू लागली आहेत. राष्ट्रीय शिक्षण धोरणामुळे अध्ययन, अध्यापन आणि मूल्यमापन प्रक्रियेत बदल अपेक्षित आहे....
- Advertisement -
रंगभूमीवर अक्षय प्रेम करणारी अक्षया नाईक
-संतोष खामगांवकर
...तेव्हा मनात विचार करायचे की, माझं कॉलेज संपणार, मग मी बारीक होणार आणि पाहिलं ऑडिशन द्यायला मी या राजश्री प्रॉडक्शनच्या ऑफिसमध्ये येणार.
अक्षया सांगते...
बदलता सिनेमा, बदलती अभिरुची
-संजय सोनवणे
राज कपूरच्या ‘जागते रहो’पर्यंतही सामाजिक विषयाला कलात्मक पद्धतीने पडद्यावर सादर करण्यात आलं. दो बीघा जमीन (१९५३), बूट पॉलिश (१९५४), जागृती (१९५६), दोस्ती (१९६४)...
झणझणीत ‘लंडन मिसळ’
मराठी मनोरंजन विश्वात सध्या अनेक नव्या चित्रपटांची मेजवानी प्रेक्षकांना मिळत आहे. अशातच आता आणखी एक नवाकोरा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. नाटक, मालिका, चित्रपट...
- Advertisement -
- Advertisement -
Advertisement