फिचर्ससारांश
सारांश
भन्नाट कोर्टरूम ड्रामा- ‘द ट्रायल’
- आशिष निनगुरकर
ओटीटी प्लॅटफॉर्म हे आज मनोरंजनाचे सर्वात मोठे माध्यम बनले आहे आणि लोकांच्या हातात असलेल्या या मनोरंजनाच्या खजिन्याने त्यांची चवही बदलली आहे. आज...
जग में रह जाएंगे प्यारे तेरे बोल
- अनिकेत म्हस्के
सत्ताधार्यांना जितकी भीती बाहेरील शत्रूची वाटत नसते, तितकी भीती आपल्या देशातील कलाकारांची वाटत असते. कारण कला हे असं माध्यम आहे जे मनोरंजनाच्या...
आधी आपल्यांना मदत करा…
- अर्चना दीक्षित
काय करते आहेस? झाली का सगळी कामं सकाळची? झालीस का निवांत? का अजून काही करणं बाकी आहे? तुला काय बाई, बरं आहे...
सांस्कृतिक अस्मिता आणि महाराष्ट्र!
- डॉ. अशोक लिंबेकर
राष्ट्रीय एकात्मता हा आधुनिक काळातील परवलीचा शब्द आहे. एकात्म जाणिवेच्या प्रत्ययासाठी आज सर्वच आघाड्यांवर जाणीवपूर्वक प्रयत्न केले जातात. भारतासारखे सर्वच बाबतीत...
- Advertisement -
शहरी बेगडीपणाचा शेतीवर घाला!
- प्रा. डॉ. कृष्णा शहाणे
शेतीमध्ये पेरणीपासून मळणीपर्यंत विविध प्रकारची कामे करावी लागतात. या कामांसाठी घरातील सदस्य तसेच मोबदला घेऊन कामे करणारे शेतमजूर यांची...
वाढत्या अपघातांना आरटीओ जबाबदार!
- रवींद्रकुमार जाधव
समृद्धी महामार्गावर बस पलटी होऊन झालेल्या अपघातात बसला आग लागून आतील २५ जण जळून खाक झाले. त्यानंतर संपूर्ण भारतभरातच लक्झरी बसेसच्या सुरक्षिततेचा...
तंत्रज्ञानाची काळी जादू : ब्लॅक मिरर टेक्नोलॉजी!
- प्रा. किरणकुमार जोहरे
आपल्या प्रत्येकाला देदीप्यमान वाटणारा तरीही गर्दीत एकटेपणा भासवणारा ‘ब्लॅक मिरर टेक्नोलॉजी’चा काळाकुट्ट अंधारमय प्रवास सुरू झाला आहे. तोही अनेक कांगोरे व...
अब्रूची लक्तरे आणि विश्वगुरू होण्याचे वेध!
- प्रतीक्षा पाटील
मणिपूरमध्ये घडलेल्या लिंगपिसाट, श्वापदांच्या नागव्या प्रदर्शनाचा व्हिडीओ पाहताना अंतर्बाह्य हादरून गेले. आजवर वाटली नाही इतकी भीती वाटत होती. सतत त्या निष्पाप...
- Advertisement -
श्रावणातला निसर्गरम्य कोकण!
- मानसी सावर्डेकर
श्रावण म्हणजे काय असे कोणालाही विचारले तरी सर्वांच्या समोर निसर्गाचं मनमोहक रूप उभे राहते. श्रावण म्हणजे हिरवळ, श्रावण म्हणजे मनमोहक पाऊस, श्रावण...
गुणवत्तेसाठी सूक्ष्म नियोजन हवे
- संदीप वाकचौरे
भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाच्या वतीने नुकताच ‘कार्यक्षमता प्रतवारी निर्देशांक’ अहवाल जाहीर करण्यात आला. या अहवालातील निर्धारित निकष आणि प्राप्त गुण लक्षात घेता...
स्त्रियांच्या गुलामगिरीचा पर्दाफाश!
--प्रवीण घोडेस्वार
पेरियार ई. व्ही. रामासामी यांनी तमिळ भाषेत लिहिलेल्या ‘पेन्न यीन अदीमई आनल’ या पुस्तकाचा ओमप्रकाश कश्यप यांनी हिंदीत केलेला अनुवाद म्हणजे ‘स्त्रियों...
माशांचा मृत्यूयोग!
--सुजाता बाबर
फळे ही आपल्या दीर्घ आणि निरोगी आयुष्याची गरज आहे. सध्या जीवनशैलीचा वेगवेगळ्या स्तरावर वेगवेगळ्या दृष्टिकोनामधून विचार केला जातो. योगा, आहार, विहार यांचादेखील...
- Advertisement -
पांडुरंग भेटीला आला असे संत!
--डॉ. जयश्री शहाणे
संत सावता माळी यांचा जन्म इ. स. १२५० मध्ये अरण या गावी झाला. सावता माळी हे एक मराठी संतकवी म्हणून प्रसिद्ध आहेत....
’दादा’गिरी!
-- विजय बाबर
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पाडून उपमुख्यमंत्री झालेले अजित पवार आणि त्यांच्या ८ आमदारांचा शपथविधी झाल्यानंतर तब्बल १३ दिवसांनी शुक्रवारी मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर करण्यात...
स्वत:च्या आयुष्याची उजळणी!
--कविता जोशी-लाखे
सध्या गल्लीपासून दिल्लीपर्यंत आपल्या मराठमोळ्या ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटाचीच चर्चा सुरू आहे. महिलांच्या आयुष्यातील जवळजवळ सर्वच कंगोरे यात दाखवण्यात आल्याने महिला...
- Advertisement -
- Advertisement -
Advertisement