फिचर्ससारांश
सारांश
जिगोलोंची नरकमय दुनिया!
- रोशन चिंचवलकर
माणूस हा जीव आणि त्याच्यासोबत पृथ्वीवर जगणारे इतर जीव यांची इतर गरजांप्रमाणे लैंगिक गरज ही अत्यंत महत्वाची गरज आहे. इतर प्राणी...
तुम्ही फक्त इतकेच करा..!
- संदीप वाकचौरे
मुलाला जीवनात यशाच्या शिखरावर घेऊन जाण्यासाठी उत्तम दर्जाची शाळा हवी का..? त्याला शिकवणी लावायला हवी का..? त्याला आधुनिक तंत्रज्ञानाशी जोडणारे साधन साहित्य...
इलेक्ट्रॉनिक्स ‘ब्रेन चिप’: कृत्रिम बुद्धिमत्तेला लगाम!
- प्रा. किरणकुमार जोहरे
‘बायोट्रोनिक्स’ म्हणजे मानवी शरीराचे इलेक्ट्रॉनिक्स अद्भुत आहे. अविश्वसनीय वाटावे अशा करामती मानवी शरीरात वाहणारी विद्युतधारा म्हणजे सूक्ष्म करंट घडविते. याच शरीरातील...
उत्तराखंड छोटा चार धाम
--स्मिता धामणे
जहाँ पवन बहे संकल्प लिए
जहाँ पर्वत गर्व सिखाते हैं
जहाँ ऊंचे नीचे सबरास्ते
बस भक्ती कें सूर में.. गाते हैं
भक्ती कें सूर...
- Advertisement -
लैंगिक शिक्षणावर प्रकाश टाकणारा: ‘ओएमजी २’
--आशिष निनगुरकर
२०१२ साली आलेल्या परेश रावल आणि अक्षय कुमार यांच्या ‘ओएमजी’ या चित्रपटाची ओळख ही धार्मिक बहिष्कारावर हल्ला करून बनवण्यात आली होती. सर्वत्र कटुता...
एसी टाळण्याची फॅशन !
--अर्चना दीक्षित
आजकाल ना ऐकावं तेवढं नवलच आहे. जितकं तुम्ही लोकांशी गप्पा माराल आणि तितक्या काय काय नवीन नवीन गोष्टी ऐकायला मिळतात. ते खरंच...
आजच्या गीतकारांचा अमिताभ
--अनिकेत म्हस्के
भारतीय सिनेसृष्टीत असे अनेक गीतकार होऊन गेलेत, ज्यांनी काही दशकं इथल्या प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलंय. तुम्ही हजार एक गाणी लिहिली की त्यातली...
वृक्षांमधील सुरक्षित अंतर !
--सुजाता बाबर
उष्णकटिबंधीय जंगलांमध्ये बर्याचदा एक चौरस मैलामध्ये शेकडो प्रजातींची झाडे असतात, परंतु अशा प्रजातींची विविधता एकत्र कशी राहू शकते हे समजण्यासाठी शास्त्रज्ञांना अनेकदा...
- Advertisement -
ग्रामोद्धारक राष्ट्रसंत तुकडोजी महाराज
--अशोक लिंबेकर
भारत हा खेड्यांचा देश आहे, तेव्हा खेड्याकडे चला, असे प्रतिपादन महात्मा गांधीनी केले आणि १९२० नंतरच्या कालखंडात भारतीय आधुनिक समाजधुरीणांचे लक्ष ग्रामीण...
गुरु-शिष्याच्या कार्यप्रणालीवर दृष्टिक्षेप
--प्रदीप जाधव
यशवंतराव चव्हाण आणि शरदचंद्र पवार ही सामाजिक-राजकीय पटलावरील गुरु-शिष्य म्हणून आदराने घेतली जाणारी नावं. दोघांनाही समाजाची अचूक नाडी कळली होती. अत्यंत कुशाग्र,...
अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी !
--अजिंक्य बोडके
तब्बल ९ दशके वेगवेगळ्या परकीय आक्रमकांच्या राजवटीत पारतंत्र्यात राहिलेला हा भारत देश प्रदीर्घ चाललेल्या विविध प्रकारच्या लढ्यातून स्वतंत्र झाला. १९४७ साली देश भारतीयांच्या...
संभ्रमित भवतालातील दीपस्तंभ!
--संजय सोनवणे
वैचारिक संभ्रमात दिशा भरकटलेल्या समुदायाला महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या मार्गावर पुन्हा आणण्यासाठी नरके सरांसारख्या मार्गदर्शकांची गरज आजच्या काळात होतीच. आजचा भवताल...
- Advertisement -
उच्च शिक्षणाच्या वाटेवरील गळती आणि आत्महत्या!
--डॉ. उत्तम करमाळकर, नाशिक
1968 मध्ये भारतीय दंड संहितेतील काही नियम बदलण्यात आले. त्यानंतर 1980 मध्ये मुलांची शाळेत शिकण्याची पद्धत बदलली. आता 2020 मध्ये, त्यांनी...
बुरा ना मानो फ्रेंडशिप डे है!
- अमोल जगताप
असंख्य मिनिटांची ध्यानधारणा, अजित पवारांच्या कुंडलीचा केलेला सखोल अभ्यास, नासाकडून इंडायरेक्ट घेतलेली मदत आणि लहानपणापासून वर्तमानपत्रात वाचलेले राशी भविष्य यांचा मात्र...
मैत्रीचा केवळ उत्सव नको!
- क्षितिजा खटावकर
आपल्याला योग्य मार्ग दाखवणारी, आपल्यातल्या चुका दुरुस्त करणारी, आपल्याबद्दल कधीही वाईट विचार मनात न आणणारी व आपल्या प्रगतीवर मनापासून खूश होणारी या...
- Advertisement -
- Advertisement -
Advertisement