फिचर्ससारांश

सारांश

जिगोलोंची नरकमय दुनिया!

- रोशन चिंचवलकर माणूस हा जीव आणि त्याच्यासोबत पृथ्वीवर जगणारे इतर जीव यांची इतर गरजांप्रमाणे लैंगिक गरज ही अत्यंत महत्वाची गरज आहे. इतर प्राणी...

तुम्ही फक्त इतकेच करा..! 

- संदीप वाकचौरे मुलाला जीवनात यशाच्या शिखरावर घेऊन जाण्यासाठी उत्तम दर्जाची शाळा हवी का..? त्याला शिकवणी लावायला हवी का..? त्याला आधुनिक तंत्रज्ञानाशी जोडणारे साधन साहित्य...

इलेक्ट्रॉनिक्स ‘ब्रेन चिप’: कृत्रिम बुद्धिमत्तेला लगाम!

- प्रा. किरणकुमार जोहरे ‘बायोट्रोनिक्स’ म्हणजे मानवी शरीराचे इलेक्ट्रॉनिक्स अद्भुत आहे. अविश्वसनीय वाटावे अशा करामती मानवी शरीरात वाहणारी विद्युतधारा म्हणजे सूक्ष्म करंट घडविते. याच शरीरातील...

उत्तराखंड छोटा चार धाम

--स्मिता धामणे जहाँ पवन बहे संकल्प लिए जहाँ पर्वत गर्व सिखाते हैं जहाँ ऊंचे नीचे सबरास्ते बस भक्ती कें सूर में.. गाते हैं भक्ती कें सूर...
- Advertisement -

लैंगिक शिक्षणावर प्रकाश टाकणारा: ‘ओएमजी २’

--आशिष निनगुरकर २०१२ साली आलेल्या परेश रावल आणि अक्षय कुमार यांच्या ‘ओएमजी’ या चित्रपटाची ओळख ही धार्मिक बहिष्कारावर हल्ला करून बनवण्यात आली होती. सर्वत्र कटुता...

एसी टाळण्याची फॅशन !

--अर्चना दीक्षित आजकाल ना ऐकावं तेवढं नवलच आहे. जितकं तुम्ही लोकांशी गप्पा माराल आणि तितक्या काय काय नवीन नवीन गोष्टी ऐकायला मिळतात. ते खरंच...

आजच्या गीतकारांचा अमिताभ

--अनिकेत म्हस्के भारतीय सिनेसृष्टीत असे अनेक गीतकार होऊन गेलेत, ज्यांनी काही दशकं इथल्या प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलंय. तुम्ही हजार एक गाणी लिहिली की त्यातली...

वृक्षांमधील सुरक्षित अंतर !

--सुजाता बाबर उष्णकटिबंधीय जंगलांमध्ये बर्‍याचदा एक चौरस मैलामध्ये शेकडो प्रजातींची झाडे असतात, परंतु अशा प्रजातींची विविधता एकत्र कशी राहू शकते हे समजण्यासाठी शास्त्रज्ञांना अनेकदा...
- Advertisement -

ग्रामोद्धारक राष्ट्रसंत तुकडोजी महाराज

--अशोक लिंबेकर भारत हा खेड्यांचा देश आहे, तेव्हा खेड्याकडे चला, असे प्रतिपादन महात्मा गांधीनी केले आणि १९२० नंतरच्या कालखंडात भारतीय आधुनिक समाजधुरीणांचे लक्ष ग्रामीण...

गुरु-शिष्याच्या कार्यप्रणालीवर दृष्टिक्षेप

--प्रदीप जाधव यशवंतराव चव्हाण आणि शरदचंद्र पवार ही सामाजिक-राजकीय पटलावरील गुरु-शिष्य म्हणून आदराने घेतली जाणारी नावं. दोघांनाही समाजाची अचूक नाडी कळली होती. अत्यंत कुशाग्र,...

अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी !

--अजिंक्य बोडके तब्बल ९ दशके वेगवेगळ्या परकीय आक्रमकांच्या राजवटीत पारतंत्र्यात राहिलेला हा भारत देश प्रदीर्घ चाललेल्या विविध प्रकारच्या लढ्यातून स्वतंत्र झाला. १९४७ साली देश भारतीयांच्या...

संभ्रमित भवतालातील दीपस्तंभ!

--संजय सोनवणे वैचारिक संभ्रमात दिशा भरकटलेल्या समुदायाला महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या मार्गावर पुन्हा आणण्यासाठी नरके सरांसारख्या मार्गदर्शकांची गरज आजच्या काळात होतीच. आजचा भवताल...
- Advertisement -

उच्च शिक्षणाच्या वाटेवरील गळती आणि आत्महत्या!

--डॉ. उत्तम करमाळकर, नाशिक 1968 मध्ये भारतीय दंड संहितेतील काही नियम बदलण्यात आले. त्यानंतर 1980 मध्ये मुलांची शाळेत शिकण्याची पद्धत बदलली. आता 2020 मध्ये, त्यांनी...

बुरा ना मानो फ्रेंडशिप डे है!

- अमोल जगताप असंख्य मिनिटांची ध्यानधारणा, अजित पवारांच्या कुंडलीचा केलेला सखोल अभ्यास, नासाकडून इंडायरेक्ट घेतलेली मदत आणि लहानपणापासून वर्तमानपत्रात वाचलेले राशी भविष्य यांचा मात्र...

मैत्रीचा केवळ उत्सव नको!

- क्षितिजा खटावकर आपल्याला योग्य मार्ग दाखवणारी, आपल्यातल्या चुका दुरुस्त करणारी, आपल्याबद्दल कधीही वाईट विचार मनात न आणणारी व आपल्या प्रगतीवर मनापासून खूश होणारी या...
- Advertisement -