फिचर्ससारांश
सारांश
गुंता समलिंगी विवाह संबंधाचा…
-अॅड. गोरक्ष कापकर
समलिंगी संबंध हा इतका नाजूक विषय आहे की त्याबाबत नेहमीच बोलणार्याला तसेच ऐकणार्याला संकोच वाटतो. त्यामुळे या विषयावर चर्चा टाळली जाते, परंतु...
स्वातंत्र्योत्तर कालखंडातील शेती विकास
--प्रा. डॉ. कृष्णा शहाणे
भारतीय अर्थव्यवस्थेचा वेगवान विकास साध्य करण्यासाठी भारतीय अर्थव्यवस्थेच्या शेती, उद्योग व सेवा क्षेत्र यांचा विकास होणे महत्त्वाचे आहे. त्यात शेतीचा...
शिक्षकाला समजून घ्यायला हवे!
राज्यात नुकताच राज्य सरकारी कर्मचार्यांचा संप झाला. त्या बेमुदत संपात राज्यातील सर्व विभागातील कर्मचारी सहभागी झाली होते. त्यामुळे त्यात आपोआपच राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च...
आम्ही लग्नाळू
--सायली दिवाकर
सध्या समाजात ‘लग्न योग्य वयात न जुळणे’ ह्या विषयावर वेगवेगळ्या माध्यमातून सातत्याने चर्चा ऐकायला मिळत आहेत. एक काळ असा होता की माणसाच्या आयुष्यात...
- Advertisement -
जेथे जळते बाई…
--प्रवीण घोडेस्वार
अॅड. निशा शिवूरकर मागील चार दशकांपेक्षाही अधिक काळापासून स्त्रीमुक्ती चळवळ, समता आंदोलन, समाजवादी जन परिषद, राष्ट्र सेवा दल या माध्यमांमधून निरनिराळ्या चळवळींमध्ये सक्रिय...
रिकामा अर्धघडी राहू नकोस
--सुनील शिरवाडकर
दोन वर्षे झाली तुला रिटायर्ड होऊन..करतोस काय रे दिवसभर.. वेळ कसा घालवतोय?
काही नाही रे..सकाळचा वेळ जातो असाच.. थोडाफार व्यायाम..पूजा बिजा यात..
आणि संध्याकाळी?
असंच...
मुंबई दर्शन
--कस्तुरी देवरुखकर
मागच्या लेखामध्ये मी अलिबाग आणि बडोदे या दोन ठिकाणच्या भटकंतीचे वर्णन केले होते. भटकंतीच्या या दुसर्या भागात अशाच काही सहलींचे अनुभव कथन करणार...
ऑस्करवीर भारतीय…
--सचिन जाधव
भारताकडून यापूर्वी बर्याच चित्रपटांना ‘ऑस्कर’साठी पाठविण्यात आले. वर्षाला साधारण ३०० पेक्षा जास्त चित्रपटांची निर्मिती होणार्या आपल्या देशामध्ये एखाद्याच चित्रपटाला नामांकन मिळावे, ही...
- Advertisement -
गर्जा महाराष्ट्र माझा…!
--डॉ. अशोक लिंबेकर
महाराष्ट्राच्या अस्मितेचे, अभिमानाचे, गौरवाचे पोवाडे प्राचीन काळापासून अनेक कवींनी आपल्या कवनातून आणि गायनातून गायले आहेत. संत, पंत, शाहिरी या मध्ययुगीन आणि...
मुगाच्या लाडवांचो हप्तो माझ्यावर उधार रवलो, नाडकर्णी…
-- श्रीनिवास नार्वेकर
साल १९९७... स्थळ : अर्थातच सावंतवाडी.
आमच्या बालरंगतर्फे बालचळवळीसाठी आधारभूत कार्य करणार्या कोकणातल्या व्यक्तीला आत्माराम सावंत यांच्या नावाने पुरस्कार द्यायचं मी जाहीर...
अडचणींवर मात करत भारताची आघाडी!
प्रिंट आणि सोशल मीडियावर मी नेहमी आर्थिक लेख, जागतिक अर्थव्यवस्था, भारतीय अर्थव्यवस्था, राज्यातील एकूण आर्थिक परिस्थिती यावर बारकाईने वाचन करत असतो. मी कुठल्याही राजकीय...
पाळी माझा सन्मान…
-- माधुरी पाटील
घेई उंच भरारी, नाही तू अबला
सावित्रीची लेक, आहे तू सबला
गगनी उंच भरारी घेणारी आजची रणरागिनी ही खरंच सुरक्षित आहे का हो, हा...
- Advertisement -
शेती विकासात महिलांचे योगदान
--प्रा. कृष्णा शहाणे
जिच्या हाती पाळण्याची दोरी ती राष्ट्राला उद्धरी, या उक्तीप्रमाणे स्त्रीशक्तीमध्ये राष्ट्राचा उद्धार करण्याचे प्रचंड सामर्थ्य आहे. अशा महिला शक्तीने आपल्या कौशल्याचा वापर...
सेल्फी बिल्फी नो डाऊट, जस्ट पाऊट
--अर्चना दीक्षित
काय फॅशन आहे राव ही आजकाल? या फॅशनचे जन्मदाते कोण आहे, देव जाणे. बस संधी मिळाली की बॅगेतून फोन बाहेर येतो आणि सेल्फी...
अधोगतीकडे नेणारी पेपरफुटी !
राज्यात दहावी, बारावीच्या परीक्षा सुरू आहेत. या परीक्षा शालेय जीवनाच्या दृष्टीने महत्त्वाच्या ठरत आहेत. एका अर्थाने विद्यार्थ्याच्या शालेय जीवनातील सार्वत्रिक स्वरूपातील ही पहिलीच परीक्षा...
- Advertisement -
- Advertisement -
Advertisement