पोलादपूर: तालूक्यातील प्रतापगडाच्या पायथ्याशी वसलेल्या गावांच्या परिसरात वादळी वार्यासह अचानक आलेल्या अवकाळी पावसाने अनेक गावांचे अंशतः नुकसान केले...
मुरुड: तालुक्यातील राजपुरी ग्रामपंचायत हद्दीतील सुप्रसिद्ध जंजिरा किल्ला सोमवारपासून बंद करण्यात आला. त्यामुळे सोमवारी आलेल्या पर्यटकांचा हिरमोड झाला...
पनवेल शहर आणि खांदा गावात मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साचते. यामुळे जनजीवन विस्कळीत होऊन पनवेलकरांची गैरसोय होते. जास्त पाऊस झाल्यानंतर शहरामध्ये पुराची भीतीसुद्धा अनेकदा...
अतिवृष्टीमुळे रत्नागरी, रायगड, सिंधुदुर्गमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळे कोकणात अनेक ठिकाणी दरड कोसळल्याच्या घटना घडल्या. यापैकीच एक घटना म्हणजे महाड दुर्घटना....
पनेवल महानगरपालिकेने सुधारित मालमत्ता कर आकारणीला सुरूवात केली. गेले काही दिवसापासून खारघरमध्ये मालमत्ता करांवर प्रशासनाच्यावतीने नागरिकांच्या सुनावण्या घेण्यात येत आहे. नागरिकांच्या सर्व शंकाचे निरसन...
गेल्या दोन वर्षापासून संपूर्ण जग कोरोनाच्या गर्तेत अडकले आहे. त्यामुळे संपूर्ण जगभरात लॉकडाऊन करुन अत्यावश्यक सेवा वगळता अनेक गोष्टींवर निर्बंध लादण्यात आले. त्यामुळे अनेक...
राज्यात अतिवृष्टीमुळे अनेक जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. उरण तालुक्यातही १९ जुलै रोजी पावसाचे प्रमाण जास्त असल्याने पूरजनक परिस्थिती निर्माण झाली. मागील आठवड्यात १९...
अतिवृष्टीमुळे महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना झोडपून काढले आहे. जिल्ह्यातील अनेक ठिकाणी नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. खालापूर तालुका व खोपोली शहरातही काही भागात नदी...
सायन-पनवेल मार्गावर गांजा विक्री करताना दोन जणांना कळंबोली पोलिसांनी अटक केली आहे. हे दोघेजण सायन-पनवेल मार्गावर तळोजा फाटा येथे स्विफ्ट कारमधून गांजाची विक्री करत...
गेल्या तीन दिवसात पोलादपूर तालुक्यावर झालेल्या ढगफुटीमुळे सावित्री नदीवरील पितळवाडी जवळचा पूल वाहून गेला आहे. पोलादपूरपासून अंदाजे १० किलो मीटरवरचा हा पूल महत्वाचा होता....
कोकणात निसर्ग,तोक्ते सारखी चक्रीवादळे आणि पुरासारख्या नैसर्गिक आपत्तीत नुकसान झाले. गणपती मूर्तीकारांना शासनाकडून भरपाई न मिळणे दुर्दैवी असून कोकणातील बहुसंख्य मूर्तीकारांची आर्थिकस्थिती हलाखीची असल्याने...
जासई विभागीय भाजपचे अध्यक्ष मेघनाथ म्हात्रे यांचे वयाच्या ४५ व्या वर्षी अल्पशा आजाराने रविवारी २५ रोजी निधन झाले. मेघनाथ म्हात्रे हे जासई परिसरातील भाजपचे...
रायगडमध्ये शिवसेनेचे तीन आमदार आहेत त्यामुळे रायगडमध्ये शिवसेनेची ताकद वाढत आहे. रायगड जिल्हा परिषदेवर शिवसेनेचा भगवा फडकणार, असे प्रतिपादन शिवसेनेचे रायगड जिल्हा प्रमुख आमदार...
अतिवृष्टीमुळे राज्यातील अनेक जिल्ह्यात आलेल्या पूरामुळे अनेकांचे संसार उघड्यावर पडले आहेत. महाडमधील पूरग्रस्त व दरडग्रस्त भागातील नागरिकांना अनेक ठिकाणांहून मदतीचा ओघ सुरू झाला आहे....