ओपेड

महाराष्ट्रद्वेषी राज्यपालांना लवकर निरोप दिलेला बरा!

भारतातील पहिल्या पाच विकसित राज्यांच्या यादीत महाराष्ट्राचा समावेश होतो. आपल्या विस्तृत माहिती तंत्रज्ञान (आयटी) उद्योगांसह महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे. सर्वाधिक आर्थिक उलाढाल मुंबईत होत...

राजकीय भवितव्यासाठी भाजपच्या गोटात जाण्यात धन्यता !

भाजपचे खासदार किरीट सोमय्या यांनी अनेक नेत्यांचे घोटाळे बाहेर काढण्याचा सपाटाच लावला होता. सोमय्या यांच्यामुळे आघाडीतील गृहमंत्री अनिल देशमुख आणि राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते नवाब...

डोपिंगमध्ये ‘उत्तेजन’ : जागतिक क्रमवारीत भारताचे लाजीरवाणे स्थान

आशियाई खेळानंतरची जगातली तिसरी सर्वात मोठी क्रीडा स्पर्धा म्हणून जिच्याकडे पाहिले जाते, त्या राष्ट्रकुल स्पर्धेचा बिगुल वाजलाय. परंतुु, या स्पर्धेच्या उद्घाटनापूर्वीच भारताला मोठा धक्का...

भारत सावध राहिल्यास पुढे आर्थिक धोका नाही…

अमेरिकेला 40 टक्के आर्थिक मंदीचा इशारा देताना चीन, जपान, दक्षिण कोरिया, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया आदींसारख्या देशांमध्येही आर्थिक मंदीची झळ काही प्रमाणात जाणवेल, असे ‘ब्लूमबर्ग’कडून सावध...
- Advertisement -

गोंधळलेली शिवसेना, संभ्रमात शिवसैनिक!

खणखणणारे मोबाईल, ताटकळणारे पाय आणि मातोश्री...अशीच काहीशी अवस्था २० वर्षांपासून मातोश्रीवर होती. नव्यानेच २००२ साली जानेवारीत शिवसेनेचे कार्यकारी अध्यक्ष झालेल्या उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली...

मनावर दगड किती दिवस ठेवणार?

भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ता शिबीर नुकतेच पनवेल येथे संपन्न झाले आणि यावेळी भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे भाषणाच्या ओघात बोलून गेले की, एकनाथ...

रस्त्यावर खड्डे तर असायलाच हवेत…!

खड्ड्यांना जिवंत माणसांविषयी खूपच आत्मियता असते, मग तुम्ही मुंबई किंवा जुणेजाणते ठाणेकर असलात तरी काहीच फरक पडत नाही. खड्डे भेदभाव बिलकूल करत नसतात, खड्डे...

वाहतूक कोंडीच्या अजगराचा विळखा घट्ट होतोय!

गेल्या १५-२० वर्षांपासून तज्ज्ञ इशारा देयायंत की वाहतूक कोंडीवर वेळीच उपाय केला नाही तर ही समस्या अवघड जागेचे दुखणे होऊन बसेल, परंतु कोणी असा...
- Advertisement -

ब्रिटनमधील सक्षम लोकशाही आणि श्रीलंकेतील घराणेशाहीचा कहर !

प्रसिद्ध राज्यशास्त्रज्ञ रॉबर्ट डल यांनी लोकांच्या इच्छेला सतत उत्तरदायी राहणे म्हणजेच सरकारने लोकांच्या इच्छेनुसार काम करणे हा लोकशाहीचा आत्मा असल्याचं सांगितलं आहे. लोकप्रतिनिधी, सरकार...

शिवसेनेचे मासे पवारांच्या जाळ्यात का अडकत गेले?

शिवसेना जेव्हा जेव्हा फुटली तेव्हा त्यामागे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा हात होता. नारायण राणे, राज ठाकरे हे शिवसेनेतून फुटून निघाले तेव्हा त्यांना...

बेस्टची कंत्राटदार कंपनी तुपाशी, कामगार मात्र उपाशी !

बेस्ट उपक्रमाने परिवहन सेवेसाठी कंत्राटीकरणाचा निवडलेला मार्ग मुंबईकर प्रवाशांना भलताच त्रासदायक ठरू लागला आहे. पगार वेळेवर मिळत नसल्यामुळे वडाळा आगारातील बेस्टच्या भाडेतत्त्वावरील बसगाड्या चालवणार्‍या...

खड्ड्यांचा ‘अर्थ’ हाच भ्रष्ट व्यवस्थेचा मतितार्थ!

पाण्यात लवकर विरघळणारा पदार्थ कोणता? मीठ की साखर? उत्तर-महापालिकेचे डांबर.. सध्या सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा संदेश खरे तर महापालिकेच्या कारभाराची लख्तरं काढतो. प्रत्येक...
- Advertisement -

नगराध्यक्ष, सरपंच निवड अन् शेतकर्‍यांना मतदानाचा अधिकार !

राज्यात ३५७ बाजार समित्या आहेत. २०१७ मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बाजार समितीच्या पारंपरिक पध्दतीने होणार्‍या निवडणुकीला पहिल्यांदा छेद दिला. कार्यक्षेत्रातील शेतकर्‍यांना बाजार समितीच्या...

सत्तांतरानंतर राजकीय अस्तित्वासाठी संघर्ष !

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना दैवत मानणार्‍या आमदारांनी बंड केलं, ते बाळासाहेब ठाकरेंचे पुत्र उध्दव ठाकरे यांच्याविरोधात. उध्दव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदावरून पायउतार व्हायला या बंडानं...

नशिबाचं ‘बॅड लक’ अन् फॉर्मची ‘विराट’ कहाणी !

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार विराट कोहली काही काळापासून मोठ्या बॅड पॅचला सामोरा जातोय. जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानीदेखील राहिलेल्या आणि रन मशीन म्हणून जगात...
- Advertisement -