फिचर्ससारांश

सारांश

तू ही तू, तू ही तू सतरंगी रे…

मणी रत्नम, शेखर कपूर आणि राम गोपाल वर्मानिर्मित आणि मणी रत्नम दिग्दर्शित ‘दिल से...’ हा चित्रपट १९९८ मध्ये प्रदर्शित झाला होता. आसाम राज्यातल्या परिस्थितीची...

तू परत येच!

If You Vote You Have No Right to Complain हे जॉन एव्हरेट यांचे पुस्तक आहे. पण याचे शीर्षक भारतीयांना तंतोतंत लागू होते. आपल्या देशातील...

सेल्फीचा नाद खुळा !

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात पावसाने थैमान घातले आहे. जोरदार पाऊस झाल्याने सगळीकडे हिरवळ पसरली आहे. धबधबे, धरणं, समुद्रकिनारे, किल्ले, घाटपरिसर पर्यटकांनी गजबजली...

परिवर्तन बिंदू !

हल्ली अगदी छोट्या छोट्या अपयशांमुळे तरुण पिढी कुठतरी  झालेली पाहायला मिळाली त्याच अनुषंगाने आज या विषयावर लिहिण्याचे व तुमच्यापुढे विचार मांडण्याचे प्रयोजन केले. आयुष्यात...
- Advertisement -

अवयवदानाचा प्रचार आणि प्रसार : स्टार

एका नाट्यकलाकृतीतून समाजजागृती करण्याचा हा प्रयत्न लक्षवेधी ठरत आहे. एकांकिका, दीर्घांक आणि दोन अंकी नाटक अशा तिन्ही स्वरूपात या नाट्यकलाकृतीचे प्रयोग विविध स्पर्धांमधून होत...

हरवलेली गुणवत्ता शोधण्याचे आव्हान !

कोरोनामुळे गेल्या दोन वर्षात विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणावर अध्ययन क्षती झाली आहे. शासनाच्या अहवालांसह अनेक संस्थांच्या अहवालांनी यावर शिक्कामोर्तब केले आहे. त्यामुळे आपल्याला पुन्हा शैक्षणिक...

बदल ही काळाची गरज !

यावर्षीचा आषाढ महिना नुकताच सुरू झाला आहे. आषाढ महिना आणि आपले रीतिरिवाज यांची एक वेगळी सांगड आहे. खरं तर आपल्या पूर्वजांनी निसर्गाची बदलणारी स्थिती...

पारमार्थिक ऐश्वर्य !

सातशे वर्षापूर्वी संत ज्ञानेश्वर माउलींनी ‘माझे जीवीची आवडी। पंढरपुरा नेईन गुढी’ असा निर्धार केला होता. माऊलींनी प्रगट केलेली ती इच्छा आजही चढत्या-वाढत्या उत्साहानं लक्षावधी...
- Advertisement -

काय ते ५ जी, काय ते १६ जी, समदं ओके हाय ना ‘जी’?

आज भारतात आपण ‘फाईव्ह जी’च्या गप्पा मारत आहोत. ५ जी म्हणजे मोबाइल नेटवर्कची ५ वी पिढी (फिफ्त जनरेशन होय. ३ एप्रिल १९७३ रोजी मोटोरोला...

साहित्याची वारी

वारी हा शब्द जरी उच्चारला तरी टाळ मृदुंगाच्या गजरात पंढरपूरच्या वाटेवर ज्ञानबा तुकारामाचा गजर, जयघोष करणारे वारकरी डोळ्यासमोर सहज येतात. त्यांच्या मागोमाग डोक्यावर तुळशी...

एकादशीचा फराळ…

आमच्या लहानपणी आजी आणि आजीसदृश समवयस्क मंडळी प्रत्येकच एकादशी करायचे. एकादशीचा उपवास फक्त बायका करत असतील तर त्या एखादाच पण चविष्ट असा फराळाचा पदार्थ...

महाराष्ट्राचे सांस्कृतिक माहेर!

मराठी माणसाच्या भक्तीचे, निष्ठेचे आणि श्रद्धेचे केंद्रस्थान म्हणजे पंढरपूर! जशी आपल्या आईची ओळख करून द्यावी लागत नाही, तशीच या गावाची, तीर्थाची वेगळी ओळख करून...
- Advertisement -

इंजिनिअर्सची कैफियत !

इंजिनिअरिंग आणि बेरोजगारी हे समीकरणच गेल्या काही वर्षांपासून तयार होत चाललंय, एकेकाळी प्रत्येक मध्यमवर्गीय घरात आपल्या मुलाला इंजिनियर बनवण्याचं स्वप्न बघितलं जायचं, कारण आरामात...

नुपूरने माफी मागावी, पण काळ सोकावतोय !

मोहम्मद पैगंबर यांच्यावर आक्षेपार्ह टिप्पणी करणार्‍या भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा यांचे समर्थन केल्याने चार दिवसांपूर्वी राजस्थानमधील उदयपूर येथे कन्हैया लाल या टेलरची गळा...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सर्वांना पुरून उरतील ?

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील राजकारण एकनाथ शिंदे या सहा अक्षरी नावाभोवती फिरत आहे. मुंबईपासून ते दिल्लीपर्यंत आणि ठाण्यापासून ते थेट अगदी पाकिस्तानपर्यंत एकनाथ शिंदे...
- Advertisement -