BREAKING

Lok Sabha 2024: भटकती आत्मा या टीकेवर अजित पवारांची सावध भूमिका; म्हणाले, पुढच्या सभेत मी मोदींनाच…

पुणे: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुण्यातील सभेत नाव न घेता ज्येष्ठ नेते शरद पवार यांना भटकती आत्मा म्हटलं. त्यांच्या या विधानावर राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया समोर आल्या आहेत. असं असतानाच याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विचारलं असता, त्यांनी सावध...

‘घरत गणपती’ 26 जुलैला मराठी रुपेरी पडद्यावर

‘कुटुंब’हा आपल्या प्रत्येकाचा जिव्हाळ्याचा विषय. कुटुंबातील,नात्यागोत्यातील प्रत्येकाशी आपलं प्रेमाचं, स्नेहाचं एक वेगळं नातं असतं. मराठी चित्रपटांतूनही कौटुंबिक विषय अतिशय उत्तमतेने हाताळलेले आपण पाहतो. आंबे, सुपारी, केळी, फणसाच्या बागा, काजू, कोकमाची झाडं असा निसर्गाचा वरदहस्त लाभलेल्या कोकणाच्या पार्श्वभूमीवर घडणारी घरत...

फ्रिजमधल्या अन्नालाही असते एक्सपायरी डेट

फ्रिज जवळपास सर्वांचाच स्वयंपाकघरात असतो. स्वयंपाक घरात बनवलेल्या अन्नाची शेल्फ लाइफ वाढविण्यासाठी फ्रिजचा वापर केला जातो. साधारणतः अंडी, भाज्या, फळे, दुग्धजन्य पदार्थ, आईस्क्रीम, यासारखे पदार्थ फ्रिजमध्ये साठवले जातात. फ्रिजचा वापर तेव्हाच जास्त होतो जेव्हा अन्न शिल्लक राहते. पण, फ्रिजमध्ये...

चांदवड येथील राहुड घाटात बस-ट्रकचा भीषण अपघात

चांदवड येथील राहुड घाटात बस-ट्रकचा भीषण अपघात 6 जण दगावले, अनेकजण जखमी, नाशिक । मुंबई आग्रा महामार्गावरील चांदवड येतील राहुड घाटात एसटी बस आणि ट्रकचा आज सकाळी 9 ते 9.30 दरम्यान समोरासमोर अपघात झाला. या अपघातात 5 ते 6 प्रवाशी दगावल्याची...
- Advertisement -

राऊतांमध्ये स्किझोफ्रेनियाची लक्षणे दिसताहेत; मोदींवरील त्या टीकेला विजय शिवतारेंकडून जोरदार प्रत्युत्तर

मुंबई : सोमवारी (29 एप्रिल) पुण्यातील सभेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्र भटकत्या आत्म्यांचा शिकार झाला आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचे नाव न घेता केली होती. मोदींच्या या टीकेनंतर विरोधकांनी त्यांच्या...

Lok Sabha 2024 : चंद्रशेखर बावनकुळेंच्या ठाकरेंवरील टीकेला अंबादास दानवेंचे प्रत्युत्तर

मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल, सोमवारी सोलापुरातील सभेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली होती. त्यावरून भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बानवकुळे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर पलटवार केला. तर आता, ठाकरे गटाचे नेते,...

टाईल्सवरील पिवळे डाग काढण्यासाठी वापरा या सोप्या ट्रिक्स

अनेकदा किचनमध्ये जेवण बनवताना टाईल्स आणि भिंतीवर तेलकट डाग पडतात. वेळच्यावेळी हे डाग साफ केले नाहीत तर हे डाग हट्टी होतात आणि मग साफ करण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. तसेच साबणाचा संपर्क यांमुळे बाथरुममधील फरशाही लवकर घाण आणि निस्तेज...

काकडी खाण्याचीही असते योग्य वेळ?

काकडी खाल्याने आरोग्याला अनेक प्रकारे फायदा होतो. शरीराला हायड्रेटेड ठेवून वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी काकडी उपयुक्त ठरते. काकडीत व्हिटॅमिन ए, सी, के, पोटॅशियम, ल्युटीन, फायबर असे अनेक पोषक घटक असतात. काकडीचे अनेक आरोग्यदायी फायदे तर आहेतच पण, काकडी चुकीच्या वेळी...
- Advertisement -