संपादकीय

संपादकीय

वाणी ज्ञानेश्वरांची

हा प्रळयोदकें नाप्लवे । अग्निदाहो न संभवे । एथ महाशोषु न प्रभवे । मारुताचा ॥ हा अग्नीपासून जळण्याचा संभव नाही; तसेच वायू याला शुष्क करू...

श्रीमंत सयाजीराव गायकवाड

श्रीमंत सयाजीराव खंडेराव गायकवाड (तिसरे) हे अत्यंत पुरोगामी वृत्तीचे, कर्तृत्ववान, बडोदा संस्थानचे अधिपती होते. त्यांचा जन्म ११ मार्च १८६३ रोजी नाशिकमधील कौळाणे येथे झाला....

वाढणार्‍या प्रदूषणावर हवा शुद्धिकरण मनोर्‍यांचा उतारा!

गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील प्रदूषणाची चर्चा सुरू आहे. मध्यंतरी दिल्लीचे प्रदूषण कमालीचे वाढले होते. त्यावर मुंबईने मात (!) करीत देशात नव्हे तर चक्क जगात...

जगण्यावर प्रेम करणारे मंगेश पाडगावकर

मंगेश पाडगावकर हे प्रतिभावान मराठी कवी होते. त्यांचा जन्म १० मार्च १९२९ रोजी वेंगुर्ले येथे झाला. मराठी आणि संस्कृत विषय घेऊन एम.ए. झालेल्या पाडगावकर...
- Advertisement -

निवडणुकांच्या हंगामातील घोषणांचा पाऊस!

कुठल्याही सरकारच्या अर्थसंकल्पातून जेव्हा घोषणांचा पाऊस पडू लागतो, तेव्हा सुज्ञ नागरिकांनी निवडणुकांचा हंगाम जवळ आलेला आहे असे समजायचे असते. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास...

वाणी ज्ञानेश्वरांची

  जैसें स्वप्नामाजीं देखिजे । तें स्वप्नींचि साच आपजे । मग चेऊनिया पाहिजे । तंव कांहीं नाहीं ॥ ज्याप्रमाणे स्वप्नातील गोष्टी स्वप्नांतच खर्‍या भासतात, परंतु जागे...

पवारांच्या अनप्रेडिक्टिबिलीटीचा पुन्हा प्रत्यय!

शरद पवारांच्या मनात काय सुरू असते हे कोणालाही सांगता येत नाही. ते कधी, कोणता निर्णय घेतील याचा अंदाज कोणीही बांधू शकत नाही. शरद पवार...

अवकाळीचा घाला शेतकर्‍यांच्या मुळावर!

गेले दोन दिवस होळी आणि धुळवडीचा उत्सव एकीकडे साजरा होत असतानाच दुसरीकडे अवकाळी पावसाने बळीराजा हवालदिल झाला आहे. मेघांचा गडगडाट, विजेचा कडकडाट आणि सोबत...
- Advertisement -

वाणी ज्ञानेश्वरांची

तैसें विचारितां निरसलें । तें प्रपंचु सहजें सांडवलें । मग तत्त्वता तत्त्व उरलें । ज्ञानियांसि ॥ त्याप्रमाणे विचाराअंती मनातील विषय सहजच नाहीसे होतात आणि मग...

मोहक बार्बी बाहुलीचा जन्मदिन

लहान मुला-मुलींची आवडती बार्बी ही बाहुली ९ मार्च १९५९ रोजी अस्तित्वात आली. मॅटेल कंपनीच्या अध्यक्षा आणि बार्बीच्या निर्माणकर्त्या रुथ हँडलर यांनी अमेरिकन इंटरनॅशनल टॉय...

तुझं माझं जमेना, तुझ्या वाचून करमेना!

राज्यात एकनाथ शिंदे यांना सोबतीला घेऊन भाजपची सत्ता आणण्यासाठी अडीच वर्षे सातत्याने झटणारे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी झालेल्या धूलिवंदनाच्या दिवशी उद्धव ठाकरे यांच्यासोबत...

वाणी ज्ञानेश्वरांची

  हे विषय जयातें नाकळिती । तया सुख-दु:खें दोनी न पवती । आणि गर्भवासुसंगती । नाहीं तया ॥ जो पुरुष या विषयांच्या स्वाधीन होत नाही त्याला...
- Advertisement -

वणवा पेटला…विझवणार कोण?

महाराष्ट्रात राजकीय वणवा पेटलेला असताना राज्याच्या काही भागात विशेषत: कोकण पट्ट्यातील जंगलात वणवे लागण्याचे प्रमाण वाढले आहे. कोकणाला वणवे नवीन नाहीत, परंतु त्याचे प्रमाण...

कुठल्या शिवसेनेला मिळेल जनतेचा आशीर्वाद?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर महाविकास आघाडीचे सरकार कोसळले. एकनाथ शिंदे यांनी भाजपच्या सोबतीने राज्यात सरकार स्थापन केले. हे सर्वसामान्यांचे सरकार आहे, असे...

अनागोंदीची होळी होईल का?

सध्या महाराष्ट्राचे राजकारण एकमेकांवरील आरोप-प्रत्यारोपाने ढवळून निघाले आहे, राजकारण म्हटले की, सत्तास्पर्धा ही आलीच, त्यात मग सत्ताधारी आणि विरोधक या दोन बाजू लोकशाहीमध्ये ओघाने...
- Advertisement -