Sunday, May 28, 2023
27 C
Mumbai
संपादकीय वाणी संतांची

वाणी संतांची

वाणी ज्ञानेश्वरांची

इहीं संतोषवन खांडिलें । धैर्यदुर्ग पाडिले । आनंदरोप सांडिले । उपडूनियां ॥ यांनी संतोषरूपी वन तोडून टाकिले, धैर्यरूपी किल्ला...

वाणी ज्ञानेश्वरांची

जयांसि भुकेलियां आमिषा । हें विश्व न पुरेचि घांसा । कुळवाडियांचिया आशा । चाळीत असे ॥ काय चमत्कार सांगावा!...

वाणी ज्ञानेश्वरांची

तंव हृदयकमळआरामु । जो योगियांचा निष्कामकामु । तो म्हणतसे पुरुषोत्तमु । सांगेन आइक || तेव्हा हृदयास रमविणारा आणि योगिजन...

वाणी ज्ञानेश्वरांची

तरी देवा हें ऐसें कैसें । जे ज्ञानियांचीही स्थिति भ्रंशे । मार्गु सांडुनि अनारिसे । चालत देखों || देवा,...

वाणी ज्ञानेश्वरांची

तेवीं आवडे तैसा सांकडु । आचरतां जरी दुवाडु । तर्‍ही स्वधर्मुचि सुरवाडु । परत्रींचा || त्याप्रमाणे, वाटेल तसा कठीण...

आहे त्या परिस्थितीत समाधानी राहावे

गोंदवलेकर महाराज म्हणतात की, मनुष्य मला भेटला की तो सुखी किती आहे हे मी पाहतो, त्याच्या इतर गोष्टी मी पाहत नाही, पण तुम्ही त्याची...

भगवंतापासून माणसाला माया दूर करते

वस्तू आहे तशी न दिसता विपरीत दिसणे म्हणजे माया होय. माया म्हणजे जी असल्याशिवाय राहात नाही, पण नसली तरी चालते; उदाहरणार्थ, छाया. माया ही...

मायेचा जोर संकल्प-विकल्पात आहे

द्वैत आणि अद्वैत ही काय भानगड आहे? भगवंतापासूनच सर्व झाले. एकापासून दोन झाले. आपण मूळ स्वरूपापासून बाजूला झालो म्हणून द्वैत आले. मायेमध्ये सापडले नाही...

समाधान मिळण्यासाठी निष्ठा हवी

सर्व ठिकाणी राम भरलेला जो पाहील त्यालाच समाधान मिळेल. ज्या घरात समाधान, तेथे भगवंताचे राहणे जाण. जे घडते ते भगवंताच्या इच्छेने घडते, अशा खर्‍या...

मनुष्य आनंदासाठी न जगता वस्तूसाठी जगतो

जगण्यामध्ये काहीतरी आनंद असला पाहिजे. जगणे हे आनंददायक आहे, मग आपल्याला दुःख का होते? म्हणजे, मनुष्य आनंदासाठी जगतो आणि दुःख करतो. याचे कारण असे...

जे चिरकाल राहते तेच खरे सत्य

आपण स्वप्नात असतो तोपर्यंत स्वप्नच खरे आहे असे वाटते. त्याचप्रमाणे जोपर्यंत भगवंताचे सत्यत्व आपल्याला नीट समजत नाही, तोपर्यंत हे सर्व मिथ्या असणारे जग आपण...

जिथे संत तिथे आनंद, समाधान असते

काही संत वरून अज्ञानी दिसतात, पण अंतरंगी ज्ञानी असतात. खरोखर, संतांची बाह्यांगावरून पुष्कळदा ओळख पटत नाही. संतांचे होऊन राहिल्याने, किंवा त्यांनी सांगितलेल्या साधनात राहिल्यानेच...

संतांचे ग्रंथ हे आईच्या दुधासारखे

पोथ्या आणि संतांचे ग्रंथ आपण मोठ्या प्रेमाने वाचतो आणि सांगतो, पण तशी कृती करीत नाही म्हणून आपण देवाला अप्रिय होतो. संतांचे ग्रंथ हे अगदी...

भगवंताच्या स्मरणातून समाधान मिळेल

प्रत्येकाला असे वाटते की, मी कुणाची निंदा करीत नाही, धर्माने वागतो, तरी मी दुःखी आणि वाईट माणसे सुखात वावरताना दिसतात, हे कसे काय? अगदी...

चिरकाल टिकणारा आनंद वस्तूरहित

गोंदवलेकर महाराज म्हणतात की, जगात प्रत्येक मनुष्य स्वतःला आनंद मिळावा म्हणून धडपडतो आहे. किंबहुना, आनंद नको असे म्हणणारा मनुष्य मिळणारच नाही. म्हणजे मनुष्याला आनंद...

भगवंताच्या नामाचा सतत सहवास ठेवा

एक मनुष्य प्रवासाला निघाला. त्याने सर्व सामान घेतले. तो पानतंबाखू खाणारा होता, त्याने तेही सर्व साहित्य बरोबर घेतले होते. गाडी सुरू झाल्यावर थोड्या वेळाने...

जीवनात सुखाबद्दल आसक्ती असू नये

प्रपंचात देवाची आवश्यकता आहे हे सांगायला नको. प्रत्येकाने आपापल्या परिस्थितीचा अनुभव जर पाहिला, तर खचित असे आढळून येईल की, आपले हे सर्व वैभव केवळ...