रायगड

रायगड

दाणा-पाण्यासाठी पक्ष्यांची वणवण

उन्हाची तीव्रता वाढू लागल्याने मानव, पशू यांच्यासह पक्षीही अस्वस्थ होऊ लागले असून, दाणा आणि पाणी मिळविण्यासाठी पक्ष्यांची केविलवाणी वणवण सुरू आहे. नेहमीपेक्षा यावर्षी उन्हाचे...

अलिबाग नगर परिषदेचा करवाढ नसलेला अर्थसंकल्प सादर

नगर परिषदेच्या सन 2020-21 चा सुधारित आणि सन 2021-22 चा कोणताही करवाढ नसलेला 44 कोटी 76 लाखांचा अर्थसंकल्प नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या...

कृषीपंप वीज जोडणी धोरण प्रसारासाठी पेण येथे कृषी ऊर्जा पर्व

राज्यातील कृषी ग्राहकांना नवीन वीज जोडणी, दिवसा आठ तास सौरकृषी वाहिनीद्वारे वीजपुरवठा, कृषी ग्राहकांना थकबाकीत सूट,कृषी वीजपुरवठा क्षेत्रात ग्रामपंचायती आणि सहकारी साखर कारखान्याच्या सहभाग...

रिलायन्स आंदोलकांत फूट

तब्बल 53 दिवस झालेल्या अभूतपूर्व आंदोलनानंतर रिलायन्स विरोधात लढणार्‍या आंदोलकांत उभी फूट पडली असून, या अगोदर घेण्यात आलेले निर्णय मान्य नसल्याची भूमिका नव्याने स्थापन...
- Advertisement -

माथेरानकरांना दूषित पाणी पुरवठा

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या ढिसाळ कारभारामुळे शहराला गढूळ आणि अनियमित पाणी पुरवठा होत असल्यामुळे नागरिक संतप्त झाले आहेत. या पाण्यामुळे एकूण शहराचेच आरोग्य धोक्यात आले...

बांधकाम विभागाच्या कार्यालयात अघोषित टाळेबंदी!

रायगड जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाच्या येथील उप कार्यालयात गेल्या ३ वर्षांपासून अघोषित टाळेबंदी सुरू असल्याने दुर्गम भागातील रस्त्याबाबत तक्रारी घेऊन येणार्‍यांची त्यामुळे गैरसोय होत...

भर समुद्रात जेएनपीटीची जहाजे रोखली

तब्बल 32 वर्षापासून पुनर्वसनाच्या प्रतिक्षेत असलेल्या तालुक्यातील वाळवीग्रस्त हनुमान कोळीवाड्याचे नव्याने पुनर्वसन न केल्याने शुक्रवारी भर समुद्रामध्ये जेएनपीटीला येणारी जहाजे रोखण्यासाठी धाडसी आंदोलनाचा प्रयत्न...

देवपाडा- वंजारपाडा प्रवासाने हाडे खिळखिळी!

कर्जत तालुक्यातील नेरळ देवपाडा, वंजारपाडा ते चिंचवाडी हा सार्वजनिक बांधकाम विभागाचा रस्ता अनेक वर्षांपासून दुर्लक्षित झाल्याने त्याची भयावह दुरवस्था झाली आहे. या रस्त्यावरून प्रवास...
- Advertisement -

बोरुबहाद्दर राऊतांचा आणि अर्थशास्त्राचा काडीचाही संबंध नाही – अतुल भातखळकर

सामनाकार बोरूबहाद्दर संजय राऊत आणि अर्थशास्त्र यांचा काडीचाही संबंध नाही. संबंध असला तर तो टक्केवारीशी आहे त्यामुळे पेट्रोल-डिझेलच्या भाववाढीवरुन त्यांना राममंदिराची वर्गणी आठवली काँग्रेसचा...

संपूर्ण महाराष्ट्राला सुजलाम सुफलाम केल्याशिवाय राहणार नाही – मुख्यमंत्री

रायगडमध्ये न्हावा-शेवा टप्पा ३ पाणी प्रकल्पाच्या नियोजित कार्यक्रमासाठी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उपस्थिती लावली होती. यावेळी मुख्यमंत्र्यांनी संवाद साधताना राज्यातील विकासकामांवर भर दिले...

लॉकडाऊनची वेळ येणार नाही याची काळजी घ्या – अजित पवार

राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे सभा, संमेलने, मोर्चांचे आयोजन करु नका, कार्यक्रम मोठ्या प्रमाणात घेऊ नका आणि जर घ्यायचेच झाले तर साधेपणाने...

खालापुरात चार महिन्यांत ५ बळी

कारखानदारीचा तालुका असलेल्या खालापुरात विविध अपघाताच्या घटनांमुळे चार महिन्यांत 5 बळी गेले असून, 10 पेक्षा अधिक जण जखमी झाल्याच्या घटना घडल्यामुळे कारखानदारी अपघाताचा हॉटस्पॉट...
- Advertisement -

रायगडावर विद्युत रोषणाई , खासदार संभाजीराजेंनी पुरातत्व खात्याला खडसावले

महाराष्ट्राचे अराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची आज(१९ फेब्रुवारी) जयंती साजरी करण्यात येत आहे. शिवजयंतीनिमित्त राज्यातील सर्व गडकोटांना सजवण्यात आले आहे. अनेक किल्ल्यांवर विद्युत रोषणाई...

फार्मा पार्कला जमिनी देण्यास सहा हजार शेतकऱ्यांचा विरोध

कोकणात एकही रासायनिक प्रकल्प येऊ देणार नाही अशी भीष्मप्रतिज्ञा करणारे खासदार सुनील तटकरे रायगडात प्रस्तावित फार्मा पार्क प्रकल्पाला लवकर मान्यता द्या असे पत्र केंद्रीय...

कोरोनाचे भूत पुन्हा मानगुटीवर

गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचे रुग्ण आढळण्याचे प्रमाण हळूहळू वाढत असल्याचे निदर्शनास आले आहे. मुंबईत रेल्वे सुरू झाली आणि कोरोनाचे प्रमाण वाढले असे सांगितले जात...
- Advertisement -